शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

अवघ्या ११ दिवसात कोरोनामुळे ७१ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 2:10 PM

CoronaVirus in Thane: मृत्युदर २. ६४  टक्के , एप्रिल ते सप्टेंबर्पयत ९९५ जणांचा मृत्यू

ठाणे  : ठाणे  महापालिका हद्दीत कोरोनाला अटकाव करण्यासाठी महापालिका पातळीवर विविध स्वरुपाचे प्रयत्न सुरु आहेत. एकीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ८८ टक्यांवर आले आहे. तर दुसरीकडे मृत्युदर हा २.६४ टक्यांवर आला आहे. परंतु मागील ११ दिवसात ठाण्यात कोरोनामुळे ७१  जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत ९९५ जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. त्यानुसार आतार्पयत कोरोनामुळे १०६६ जणांचा मृत्यु झाला आहे.

मार्च महिन्यापासून ठाण्यात कोरोना बाधीत रुग्ण आढळण्यास सुरवात झाली. त्यानंतर जून, जुलै आणि ऑगस्ट शिवाय सप्टेंबर महिन्यातही कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढतांना दिसली आहे. सप्टेंबर महिन्यात १० हजाराहून अधिक कोरोना रुग्ण आढळले असले तरी ८ हजाराहून अधिक रुग्ण बरे देखील झाले असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान आतार्पयत ४० हजार ८६१ केसेस आढळल्या आहेत. त्यातील ३६ हजारांच्या आसपास रुग्ण बरे झाले आहेत. तर प्रत्यक्ष उपचार घेणा:यांची संख्या ही ३६४३ एवढी आहे. त्यानुसार रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ८८.२० टक्यांवर आले आहे. राज्याच्या आणि मुंबईच्या प्रमाणापेक्षा हे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे. इतर शहरांच्या तुलनेत ठाण्यात रुग्ण दुपटीचा कालावधी हा १० दिवसांवरुन ८८ दिवसांवर आला आहे, ही देखील पालिकेसाठी समाधानाची बाब मानली जात आहे.

दरम्यान आतार्पयत महापालिका हद्दीत कोरोनामुळे १०६६ जणांचा मृत्यु झाला आहे. परंतु सुरवातीला मृत्युदर हा ५.२० टक्यांच्या आसपास होता. तो आता २.६४ टक्यांवर आला आहे. राज्याचा मृत्युदर हा २.६६ टक्के असून ठाण्याने मृतुदरही रोखण्यात यश मिळविले आहे. तर ऑक्टोबरच्या अवघ्या ११ दिवसात ठाण्यात कोरोनामुळे ७१जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

महिना    रुग्ण मृत्युएप्रिल           १७मे            १६०जून            ३१०जुलै          २४०ऑगस्ट       १३२सप्टेंबर         ११११ ते ११ ऑक्टोबर ७१-----------------एकूण         १०६६

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस