शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
2
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
3
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
4
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
5
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
6
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
7
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
8
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
9
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
10
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
11
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
12
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
13
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
14
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
15
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
16
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
17
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
18
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
19
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
20
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार

अवघ्या ११ दिवसात कोरोनामुळे ७१ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2020 14:10 IST

CoronaVirus in Thane: मृत्युदर २. ६४  टक्के , एप्रिल ते सप्टेंबर्पयत ९९५ जणांचा मृत्यू

ठाणे  : ठाणे  महापालिका हद्दीत कोरोनाला अटकाव करण्यासाठी महापालिका पातळीवर विविध स्वरुपाचे प्रयत्न सुरु आहेत. एकीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ८८ टक्यांवर आले आहे. तर दुसरीकडे मृत्युदर हा २.६४ टक्यांवर आला आहे. परंतु मागील ११ दिवसात ठाण्यात कोरोनामुळे ७१  जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत ९९५ जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. त्यानुसार आतार्पयत कोरोनामुळे १०६६ जणांचा मृत्यु झाला आहे.

मार्च महिन्यापासून ठाण्यात कोरोना बाधीत रुग्ण आढळण्यास सुरवात झाली. त्यानंतर जून, जुलै आणि ऑगस्ट शिवाय सप्टेंबर महिन्यातही कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढतांना दिसली आहे. सप्टेंबर महिन्यात १० हजाराहून अधिक कोरोना रुग्ण आढळले असले तरी ८ हजाराहून अधिक रुग्ण बरे देखील झाले असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान आतार्पयत ४० हजार ८६१ केसेस आढळल्या आहेत. त्यातील ३६ हजारांच्या आसपास रुग्ण बरे झाले आहेत. तर प्रत्यक्ष उपचार घेणा:यांची संख्या ही ३६४३ एवढी आहे. त्यानुसार रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ८८.२० टक्यांवर आले आहे. राज्याच्या आणि मुंबईच्या प्रमाणापेक्षा हे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे. इतर शहरांच्या तुलनेत ठाण्यात रुग्ण दुपटीचा कालावधी हा १० दिवसांवरुन ८८ दिवसांवर आला आहे, ही देखील पालिकेसाठी समाधानाची बाब मानली जात आहे.

दरम्यान आतार्पयत महापालिका हद्दीत कोरोनामुळे १०६६ जणांचा मृत्यु झाला आहे. परंतु सुरवातीला मृत्युदर हा ५.२० टक्यांच्या आसपास होता. तो आता २.६४ टक्यांवर आला आहे. राज्याचा मृत्युदर हा २.६६ टक्के असून ठाण्याने मृतुदरही रोखण्यात यश मिळविले आहे. तर ऑक्टोबरच्या अवघ्या ११ दिवसात ठाण्यात कोरोनामुळे ७१जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

महिना    रुग्ण मृत्युएप्रिल           १७मे            १६०जून            ३१०जुलै          २४०ऑगस्ट       १३२सप्टेंबर         ११११ ते ११ ऑक्टोबर ७१-----------------एकूण         १०६६

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस