शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
2
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
3
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
4
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
5
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
6
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
7
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
8
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
9
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
10
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
11
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
12
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
13
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
14
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
15
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
16
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
17
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
18
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
19
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
20
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट

राबोडीच्या ‘ओम सूर्या’वर अखेर पडणार हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 11:38 PM

धोकादायक इमारत : ५७ कुटुंबांचे स्थलांतर

ठाणे : राबोडी-२ भागातील शिवाजीनगरमधील ओम सूर्या ही तळ अधिक तीन मजली इमारत खचल्याची घटना सोमवारी रात्री घडली होती. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून येथील ५७ कुटुंबांना इमारतीबाहेर काढले होते. त्यानंतर, तिची तज्ज्ञांमार्फत पाहणी केली होती. आता ती अतिधोकादायक स्थितीत आल्याचा अहवाल आल्याने तीवर कारवाई करण्यात येणार आहे.

या इमारतीचे बांधकाम १९९३ पूर्वी करण्यात आले आहे. तीत ५७ कुटुंबे राहत होती. सोमवारी रात्री इमारतीच्या खांबाला तडा गेला आणि इमारतीचा काही भाग खचला होता. ही बाब इमारतीमधील रहिवाशांना कळताच त्यांनी इमारतीबाहेर धाव घेतली. त्यानंतर, ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. या दोन्ही विभागांनी सुरक्षेचा उपाय म्हणून शाळेत या सर्व कुटुंबीयांना तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित केले आहे.

राहण्यास अयोग्यमंगळवारी इमारतीच्या बांधकामाची पाहणी करण्याचे काम सुरू होते. त्यानंतर, आता या तज्ज्ञांनी ती राहण्यास अयोग्य असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे इमारत तोडावी अथवा पालिकेकडून तोडण्यास परवानगी द्यावी, असे सुचवले जाणार आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणBuilding Collapseइमारत दुर्घटना