शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

मनसुख हिरेन यांची हत्या सरकारला वाचविता आली असती- किरीट सोमय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2021 9:29 PM

राज्य सरकारच्या उद्धट आणि उर्मटपणामुळे मनसुख हिरेन यांचा जीव गेला असल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सोमवारी केला. सोमय्या यांनी हिरेन कुटूंबियांची भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी हा आरोप केला.

ठळक मुद्देठाकरे सरकार हे माफियांचे सरकार असून शिवसेना हे पोलिसांचा उपयोग गुंड म्हणून करीत आहे. त्यामुळेच निर्दोष माणसांची हत्या होत आहे. मनसुख यांची हत्या ठाकरे सरकारला वाचविता आली असती, मात्र मृत्युपूर्वी त्यांनी दिलेल्या पत्राकडेही दुर्लक्ष झाल्याने त्यांचा गूढ म

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: राज्य सरकारच्या उद्धट आणि उर्मटपणामुळे मनसुख हिरेन यांचा जीव गेला असल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सोमवारी केला. सोमय्या यांनी हिरेन कुटूंबियांची भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी हा आरोप केला.मनसुख यांची पत्नी आणि तिन्ही मुले दु:खात आहेत. त्याचबरोबर त्यांच्यात संतापही खदखदत आहे. पोलीस,गृहमंत्री आणि ठाकरे सरकारने राजकारण करण्याचा घाणेरडापणा केला आहे, ही खेदाची बाब आहे. सरकारच्या उद्धट आणि उर्मटपणामुळे मनसुख यांचा बळी गेला. कोणतेही कारण नसतांना आपल्या पतीचा यात बळी गेल्याचे मनसुख यांच्या पत्नी विमला यांनी आपल्या भावना व्यक्त केल्याचे ते म्हणाले. ठाकरे सरकार हे माफियांचे सरकार असून शिवसेना हे पोलिसांचा उपयोग गुंड म्हणून करीत आहे. त्यामुळेच निर्दोष माणसांची हत्या होत आहे. मनसुख यांची हत्या ठाकरे सरकारला वाचविता आली असती, मात्र मृत्युपूर्वी त्यांनी दिलेल्या पत्राकडेही दुर्लक्ष झाल्याने त्यांचा गूढ मृत्यु झाल्याचे ते म्हणाले.* कोविड सेंटरबाबत अनेक तक्रारी-कोविड लसीकरणाबाबत महापालिका प्रशासन जेष्ठ नागरिकांना सेवा देत नाही. त्यामुळे जेष्ठ नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.महापालिका आणि ठाकरे सरकारने याबाबत जेष्ठ नागरिकांसाठी योग्य ती व्यवस्था केली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. ठाणे आणि मुंबई परिसरातील २५ कोविड सेंटरला भेटी देणार असून मुंबईत २४ तास लसीकरणाची सुविधा सुरु करण्यात यावी, अशी मागणीही सोमय्या यांनी केली केली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीKirit Somaiyaकिरीट सोमय्या