शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

जिल्हा इमर्जन्सी कंट्रोल सेंटर मृत्युशय्येवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 03:04 IST

दोन वर्षांपासून या सेंटरची पकड कमी झाल्यामुळे स्फोटांसह कंपन्यांच्या आगीत वाढ झाली आहे.

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील रासायनिक प्रक्रिया करणाऱ्या कंपन्यांत स्फोट व आगीसारख्या दुर्घटना टाळण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण कक्षात सुमारे आठ वर्षांपूर्वी ‘इमर्जन्सी कंट्रोल सेंटर’ सुरू केले. दोन वर्षांपासून या सेंटरची पकड कमी झाल्यामुळे स्फोटांसह कंपन्यांच्या आगीत वाढ झाली आहे. यामुळे औटघटका मोजत असलेले हे इमर्जन्सी सेंटर सक्रिय करण्याची गरज आहे.हे सेंटर ठाणे मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (टीएमए) या संस्थेद्वारे चालवण्यात येत आहे. रासायनिक प्रक्रिया करणाºया कंपन्यांना या कंट्रोल सेंटरचे सभासद करून त्यातील रासायनिक स्फोट व आगप्रतिबंधक उपाययोजनांवर सतत लक्ष केंद्रित करून त्यातील संभाव्य धोके टाळणारे मार्गदर्शन केले जाते. प्रारंभी १३ मोठ्या कंपन्या या कंट्रोल रूमशी संलग्न होत्या. परंतु, त्यांना वेळेत सेवा न मिळाल्याने त्या दुरावल्या. जिल्हाधिकाºयांनी वेळीच लक्ष देऊन हे सेंटर सक्रिय करण्याची गरज आहे. यामुळे कंपन्यांच्या मनमानीला आळा बसून विनापरवाना रासायनिक प्रक्रियांवरही वचक बसेल.आठ महिन्यांत ४८ मृत्यूगेल्या आठ महिन्यांत ८३ दुर्घटनांत ४८ जणांचा मृत्यू झाला आहे. १५ दिवसांपूर्वी भिवंडी, बदलापूर, नवी मुंबई आदी ठिकाणी कंपन्या, गोडाउनमध्ये आगीच्या घटना घडल्या. भिवंडी तालुक्यातील कशेळी, गुंदवली, दापोडे, दिवे आदी महामार्गांलगतच्या गावांजवळ अनधिकृत १९३ गोडाउनमध्ये रासायनिक विस्फोटकांचा साठा होतो. यातील १८९ गोडाउनकडे परवानगीच नाही.

टॅग्स :Accidentअपघात