शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

जिल्हा इमर्जन्सी कंट्रोल सेंटर मृत्युशय्येवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 03:04 IST

दोन वर्षांपासून या सेंटरची पकड कमी झाल्यामुळे स्फोटांसह कंपन्यांच्या आगीत वाढ झाली आहे.

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील रासायनिक प्रक्रिया करणाऱ्या कंपन्यांत स्फोट व आगीसारख्या दुर्घटना टाळण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण कक्षात सुमारे आठ वर्षांपूर्वी ‘इमर्जन्सी कंट्रोल सेंटर’ सुरू केले. दोन वर्षांपासून या सेंटरची पकड कमी झाल्यामुळे स्फोटांसह कंपन्यांच्या आगीत वाढ झाली आहे. यामुळे औटघटका मोजत असलेले हे इमर्जन्सी सेंटर सक्रिय करण्याची गरज आहे.हे सेंटर ठाणे मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (टीएमए) या संस्थेद्वारे चालवण्यात येत आहे. रासायनिक प्रक्रिया करणाºया कंपन्यांना या कंट्रोल सेंटरचे सभासद करून त्यातील रासायनिक स्फोट व आगप्रतिबंधक उपाययोजनांवर सतत लक्ष केंद्रित करून त्यातील संभाव्य धोके टाळणारे मार्गदर्शन केले जाते. प्रारंभी १३ मोठ्या कंपन्या या कंट्रोल रूमशी संलग्न होत्या. परंतु, त्यांना वेळेत सेवा न मिळाल्याने त्या दुरावल्या. जिल्हाधिकाºयांनी वेळीच लक्ष देऊन हे सेंटर सक्रिय करण्याची गरज आहे. यामुळे कंपन्यांच्या मनमानीला आळा बसून विनापरवाना रासायनिक प्रक्रियांवरही वचक बसेल.आठ महिन्यांत ४८ मृत्यूगेल्या आठ महिन्यांत ८३ दुर्घटनांत ४८ जणांचा मृत्यू झाला आहे. १५ दिवसांपूर्वी भिवंडी, बदलापूर, नवी मुंबई आदी ठिकाणी कंपन्या, गोडाउनमध्ये आगीच्या घटना घडल्या. भिवंडी तालुक्यातील कशेळी, गुंदवली, दापोडे, दिवे आदी महामार्गांलगतच्या गावांजवळ अनधिकृत १९३ गोडाउनमध्ये रासायनिक विस्फोटकांचा साठा होतो. यातील १८९ गोडाउनकडे परवानगीच नाही.

टॅग्स :Accidentअपघात