शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

'समृद्धी' महामार्ग अपघातातील मृतांची संख्या १७ वर, मुख्यमंत्र्यांचा रात्री १ वाजताच भुसेंना फोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 08:08 IST

शहापूरजनिक पुलावरील काम सुरू असताना ग्रेडर मशिन कोसळल्याने अपघात झाला

मुंबई - राज्यातील समृद्धी महामार्गावरीलअपघातांची मालिका अद्यापही सुरूच आहे. या ना त्या कारणाने समृद्धी महामार्ग सुरू होण्याअगोदरपासूनच चर्चेत आहे. मात्र, या महामार्गावील अपघात ही गंभीर बाब बनली आहे. गेल्याच महिन्यात समृद्धी महामार्गावर एका खासगी बसचा स्फोट होऊन २५ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. त्यानंतर, आता पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावरील शहापूर येथे भीषण दुर्घटना घडली आहे. येथील पुलाचे काम सुरू असताना ग्रेडर-मशिन कोसळून मोठा अपघात झाला. त्यात, १७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर अनेकजण जखमी आहेत. 

शहापूरजनिक पुलावरील काम सुरू असताना ग्रेडर मशिन कोसळल्याने अपघात झाला. त्यामध्ये, १७ कामगारांचा मृत्यू झाला असून काहीजण जखमी झाले आहेत. सोमवारी मध्यरात्री सरलांबेजवळ ही दुर्घटना घडली. अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मंत्री दादा भुसे यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. तसेच, अपघातस्थळी भेट देत पाहणीही केली. घटनास्थळावरुन आत्तापर्यंत १६ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून डॉग स्कॉड पथकासह अद्यापही कामगारांचा शोध घेण्यात येत आहे. एनडीआरएफच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्याला सुरुवात केली आहे.

मुख्यमंत्री महोदयांनी रात्री १ वाजताच मला फोन करुन अपघातासंदर्भातील माहिती देत आदेश दिले. त्यानुसार, ताबतडतोब आम्ही सर्वजण टीमसह घटनास्थळी पोहोचलो. तसेच, २० ते २५ मिनिटांत घटनास्थळी मदतकार्याला सुरूवात झाली होती, असे दादा भुसेंनी माध्यमांशी बोलताना सांगितले.  

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गthaneठाणेAccidentअपघातChief Ministerमुख्यमंत्री