शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

Coronavirus : कोरोनामुळे योगवर्ग बंद नको -योगशिक्षकांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 01:14 IST

कोरोनाचे सावट आल्याने खबरदारी म्हणून बहुतांश योगवर्गही बंद ठेवले आहेत

ठाणे : कोरोनाचे सावट आल्याने खबरदारी म्हणून सरकारने समूहाने एकत्र येण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश योगवर्गही बंद ठेवले आहेत; परंतु योगमुळे रोगप्रतिकारक क्षमता विकसित होते, श्वसनक्षमता वाढते, त्यामुळे योगवर्ग सुरू ठेवावेत. योगवर्गात पाच ते दहा जणांची संख्या असावी, अशी मागणी योगशिक्षकांनी केली आहे. सरकारने सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम रद्द करण्याचे तसेच, शाळा, महाविद्यालये, खासगी क्लासेस, व्यायामशाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ठाण्यात अनेक योगवर्ग बंद ठेवले आहेत; परंतु योगचे शारीरिक आणि मानसिक फायदे आहेत. कोरोनाच्या भीतीपासून दूर राहण्यासाठी आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी योगवर्ग सुरू ठेवण्याची गरज आहे. शासनाने समूहाने एकत्र येण्यावर बंदी घातली असल्याने ते नाइलाजाने बंद ठेवावे लागत असल्याची खंत योगशिक्षकांनी व्यक्त केली.रोज पाच जणांना घेऊन योग शिकवायला हरकत नाही. सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता प्राणायम करणे तरी आवश्यक आहे.- ज्योत्स्ना प्रधानयोगवर्गात परदेशातून आलेला कोणीही नसतो. ज्याला ही बाधा झाली आहे त्याच्याकडून संसर्ग होण्याची भीती असते. प्राणायम केले तरी शरीरावर सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे योगवर्ग सुरू असावेत.- स्मिता निमकरसरकारने आदेश दिल्याने योगवर्ग बंद ठेवले आहेत. योग करताना कोणताही संसर्ग होत नाही. आमच्याकडे दारे, खिडक्या उघडी असतात. योगसाधनेने उत्साह होतो, तब्येत चांगली राहते. त्यामुळे एका वर्गात पाच ते दहा जणांना परवानगी मिळावी.- नीलिमा येवलेकर

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसYogaयोग