शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

Coronavirus : दहावी, बारावीच्या परीक्षा त्वरित स्थगित करा, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 12:48 AM

राज्य सरकारने दहावी-बारावीच्या परीक्षा वेळापत्रकानुसार होतील, असे परिपत्रक काढले आहे. या परीक्षा घेण्यासाठी अट्टाहास का?

डोंबिवली : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे हे एक आव्हान असून, त्यासाठी सरकारी यंत्रणा विविध आघाड्यांवर प्रयत्न करत आहेत. मात्र, राज्य सरकारने दहावी-बारावीच्या परीक्षा वेळापत्रकानुसार होतील, असे परिपत्रक काढले आहे. या परीक्षा घेण्यासाठी अट्टाहास का? सरकारने गांभीर्य लक्षात घेऊन या परीक्षा त्वरित स्थगित कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ठाण्याच्या अध्यक्षा हेमलता मुनोत यांनी मुख्यमंत्री, शालेय शिक्षणमंत्री व ठाण्यातील शिक्षणाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे.सरकारने धार्मिक, सामाजिक, निवडणूक, विद्यापीठातील परीक्षा आदी कार्यक्रम रद्द केले आहेत. मुंबईसारख्या ठिकाणी १४४ कलम लागू केले आहे. यावरूनच या साथीची गांभीर्यता लक्षात येते. मात्र, सरकार दहावी, बारावीच्या परीक्षा स्थगित करत नसल्याचे दिसून येत आहे. या परीक्षा २३ मार्चपर्यंत सुरू राहणार आहेत. परीक्षेच्या कामात लाखो शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक, शिक्षकेतर कर्मचारी, परीक्षा मंडळ, असे मनुष्यबळ कार्यरत असते. केंद्रावर शेकडो विद्यार्थी एकत्र येऊन परीक्षा देतात. कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने सर्वांच्याच जीवाला धोका आहे. कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन दहावी-बारावीच्या परीक्षा त्वरित स्थगित कराव्यात. विद्यार्थ्यांपासून परीक्षा मंडळापर्यंत प्रत्येक घटकांची जबाबदारी राज्य सरकार घेईल का?, असा सवालही परिषदेने केला आहे. परीक्षा त्वरित स्थगित कराव्यात, सर्व शाळांना सुटी घोषित करावी व त्याचे पालन करण्याचे संबंधितांना निर्देश द्यावेत, अशी मागणी केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसssc examदहावीHSC / 12th Exam12वी परीक्षाEducation Sectorशिक्षण क्षेत्र