शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथमध्ये गाडी दरीत कोसळून अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:27 IST

अंबरनाथ : घाटरस्त्यावर अचानक डोळ्यांवर प्रकाश आल्यामुळे गाडी दरीत कोसळल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. अंबरनाथच्या तीन झाड परिसरातील घाटात ...

अंबरनाथ : घाटरस्त्यावर अचानक डोळ्यांवर प्रकाश आल्यामुळे गाडी दरीत कोसळल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. अंबरनाथच्या तीन झाड परिसरातील घाटात बुधवारी (दि. ९) हा अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही.

अंबरनाथ पश्चिमेच्या मोहन सबर्बिया संकुलात राहणारे नरसिमलू मेहेत्रे हे त्यांच्या वहिनीसोबत रात्री आठ वाजता अंबरनाथहून टिटवाळ्याच्या दिशेने जायला निघाले होते. यावेळी तीन झाड परिसरातील घाटात गाडी चालवीत असताना एका वळणावर अचानक समोरून आलेल्या गाडीचा प्रकाश मेहेत्रे यांच्या डोळ्यांवर पडला आणि समोरचे काहीच न दिसल्याने त्यांची गाडी थेट दरीत कोसळली. सुदैवाने ही गाडी उलटली नाही. त्यामुळे मेहेत्रे आणि त्यांच्या वहिनीला फारशी दुखापत झाली नाही. क्रेनच्या मदतीने खोल दरीतून ही गाडी उचलून वर काढण्यात आली. ज्या ठिकाणी हा अपघात घडला, त्या ठिकाणी पथदिवे लावण्यात आले असले तरी ते बंद असून, घाटाच्या कडेला कुठल्याही प्रकारचे रेलिंगही बसविण्यात आलेले नाही, अशी मेहेत्रे यांची तक्रार आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी गाडी चालविताना येथे अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे एखादा मोठा अपघात झाल्यानंतरच संबंधित यंत्रणांना जाग येणार का? असा प्रश्न या अपघातानंतर उपस्थित झाला आहे.