शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "माझ्याकडे ना सायकल, ना घर; जेएमएम, काँग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचारातून अमाप संपत्ती जमवली"
2
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
3
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
4
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
5
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
6
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
7
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
8
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
9
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
10
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
11
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
12
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
13
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
14
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
15
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
16
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
17
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
18
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
19
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
20
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात

गेल्यावर्षीच्या तुलनेत बारवी धरण निम्मेच भरले; भविष्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2020 8:25 PM

जे धरण गेल्यावर्षी 4 ऑगस्टला पूर्ण भरुन वाहत होते तेच धरण यंदा 4 ऑगस्टला निम्मे देखील भरले नाही. आजच्या घडीला भरणात 49 टक्केच पाणी साठा असुन हे धरण भरण्यासाठी धरण क्षेत्रात पावसाची गरज भासणार नाही

बदलापूर : बारवी धरणाची उंची 4 मिटरणो वाढविल्यानंतर प्रथमच 4 ऑगस्ट 2019 मध्ये हे धरण भरुन वाहू लागले होते. धरणाचीउंची वाढविल्यावर पहिल्याच वर्षी हे धरण भरल्याने पाणी टंचाईचे संकट कमीझाले  होते. मात्र यंदा 4 ऑगस्ट रोजी बारवी धरण हे निम्मेच भरल्याने यंदा पाणी कपातीची भिती निर्माण होत आहे. बारवी धरण क्षेत्रत यंदा पाऊस कमी झाल्याने संपूर्ण ठाणो जिल्ह्यावर पाणी टंचाईची टांगती तलवार निर्माण झाली आहे. मुरबाड आणि अंबरनाथ तुक्याला जोडणारा बारवी धरणाची उंची चार मिटरणो यंदा वाढविण्यात आली होती.

पूर्वी धरणाच्या पाण्याची पातळी ही ही 68.60 मिटर येवढी होती. या जुन्या पातळीनुसार धरणात 230 एमसीएम येवढा पाणी साठा बारवीत होत होता. या धरणाची उंची 4 मिटरने वाढविण्यात आली होती. सोबत या धरणावर स्वयंचलित दरवाजेही बसविण्यात आले आहे. त्यामुळे या धरणाची पाण्याची पातळी ही 72. 6क्येवढी झाली आहे. प्रथमच हे धरण 2019 मध्ये नव्या उंची नुसार भरण्यास सुरुवात करण्यात आली. पहिल्याच वर्षी या धरणात वाढीव पाण साठा निर्माण करण्यात यश आले आहे. धरणात 340 एमसीएम पाणी साठा निर्माण झाला आहे. गेल्यावर्षी हे धरण 4 ऑगस्ट रोजी पूर्ण भरुन वाहू लागले होते. गेल्यावर्षी धरण क्षेत्रत पाऊस चांगला झाल्याने धरणात वाढीव क्षमतेनुसार पाणी साठा करता आला. यंदा देखील धरण भरेल अशी अपेक्षा असतांना जुन आणि जुलै महिन्यात कमी पाऊस झाल्याने अद्याप धरणात योग्य पाणी साठा निर्माण झालेला नाही.

जे धरण गेल्यावर्षी 4 ऑगस्टला पूर्ण भरुन वाहत होते तेच धरण यंदा 4 ऑगस्टला निम्मे देखील भरले नाही. आजच्या घडीला भरणात 49 टक्केच पाणी साठा असुन हे धरण भरण्यासाठी धरण क्षेत्रात पावसाची गरज भासणार नाही. मात्र मुबलक पाऊस होत नसल्याने धरणाची पातळी आजही खालावलेली आहे. गेल्या काही दिवसात धरण क्षेत्रत योग्य पाऊस न झाल्यास संपूर्ण ठाणो जिल्ह्याला पाणी टंचाईचा सामना करण्याची वेळ येणार आहे. बारवी धरणातुन ठाणो जिल्ह्यातील ठाणो शहर, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, ठाणो जिल्ह्यातील सर्व एमआयडीसी क्षेत्रला पाणी पुरवठा केला जात आहे. तसेच ग्रामिण भागाला देखील याच ठिकाणाहुन पाणी पुरवठा केला जात आहे. ठाणो जिल्ह्याची तहाण भागविणारे बारवरी धरण हे निम्मेच भरल्याने पाणी टंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे

टॅग्स :Waterपाणी