शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

कल्याणमध्ये झालेल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत अस्तित्वची बाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 10:14 PM

सर्वात्कृष्ट एकांकिकेसह अस्तित्वची पाच पुरस्कारांवर मोहोर 

कल्याणकल्याणात झालेल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेमध्ये दिशा थिएटर्स, मुंबईची अस्तित्व या एकांकिकेने बाजी मारली. अस्तित्वने सर्वात्कृष्ट एकांकिकेसह आणखी पाच पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली. एकांकिका स्पर्धेमध्ये मानाचे स्थान असणाऱ्या 'कल्पना एक अविष्कार अनेक 2018' या एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात घेण्यात आली. विशेष म्हणजे या एकांकिकेच्या गेल्या 30 वर्षानंतर पहिल्यांदाच मुंबईबाहेर स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली. त्यामध्ये उन्नती आर्ट्स, मुंबई यांची भूत मनातलं की, रंगभूमी कलाकार, मुंबई यांची कपाळमोक्ष, दिशा थिएटर्स, मुंबई यांची अस्तित्व, एपिटोम थिएटर्स यांची टाहो या चार एकांकिकांनी धडक मारली होती. अस्तित्व या एकांकिकेने सर्वात्कृष्ट एकांकिकेसह सर्वात्कृष्ट दिग्दर्शक पृथ्वीराज फडके, सर्वोत्कृष्ट लेखन दिपाली घागे, सर्वोत्कृष्ट अभिनय प्रसाद दाणी-राजश्री परूळेकर म्हात्रे आणि सर्वोत्कृष्ट तांत्रिक असे पाच इतर पुरस्कार ही पटकावले आहेत. भूत मनातलं की ने सर्वोत्कृष्ट एकांकिकेच्या द्वितीय पुरस्कारासह सर्वोत्कृष्ट अभिनय आश्लेषा गाडे आणि टाहो एकांकिकेने सर्वोत्कृष्ट अभिनायासाठी अनिकेत चव्हाण, अक्षय राणे यांनी प्रत्येकी दोन पुरस्कार पटकावले आहेत. स्पर्धेचे परिक्षण विद्याधर पाठारे, विजू माने, किरण खांडगे, मकरंद-मुकुंद यांनी केले आहे. 

टॅग्स :kalyanकल्याण