भारत आणि चीन सीमारेषेवर तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने आणि गलवान खोऱ्यात 20 भारतीय जवानांना वीरमरण प्राप्त झाल्यानंतर देशातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: सर्वसामान्यांना वैद्यकीय सल्ला, आरोग्य तपासणीसाठी सुरू करण्यात आलेल्या ऑनलाईन ई-संजीवनी ओपीडी सेवेचे मोबाईल ॲप तयार करण्यात आले आहे. ...
खाजगी क्षेत्रातील बाराहून अधिक कंपन्यांसोबत भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल) या सरकारी कंपनीलाही भारताचे स्वत:चे झूम नेटवर्क निर्माण करण्यास सांगितले आहे. ...
गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या सायकलवरील फोनची संख्या वाढू लागली आहे. सोशल मिडीयावर जो नवीन फोटो व्हायरल होत आहे त्यामध्ये त्यांच्या सायकलला स्मार्टफोन लावण्यासाठी 72 स्लॉट देण्यात आलेले आहेत. ...
चीनने गेल्या आठवड्यात भारतीय जवानांवर भ्याड हल्ला केला. यामध्ये 20 जवान शहीद झाले. चीनच्या या विश्वासघातामुळे सीमेवर युद्धजन्य परिस्थती असून चीन विविध भागांमध्ये कुरापती काढू लागला आहे. ...