शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

सुशीलकुमार शिंदेंनी विकास केला असता तर मी मंत्री झालो नसतो; सहकारमंत्र्यांची खोचक प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 10:43 IST

जिल्ह्यात दोन्ही देशमुख चांगल्या प्रकारे सेवा करीत आहेत. 

ठळक मुद्देदुष्काळ जाहीर करणे हे कें द्राच्या हातात - देशमुखशेतकºयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना जास्तीत जास्त मदत करू - देशमुख

पंढरपूर : माजी कें द्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख हे दोघेही जिल्ह्याच्या कोणत्याही फायद्याचे नाहीत, असे विधान केले़ याबाबत देशमुख म्हणाले, या महाशयांनी जिल्ह्याचा विकास केला असता तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मंत्री म्हणून जिल्ह्याची सेवा करण्याची संधी मिळालीच नसती, अशी खोचक प्रतिक्रिया सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

जिल्ह्यात दोन्ही देशमुख चांगल्या प्रकारे सेवा करीत आहेत. त्यामुळे बºयाच जणांना सध्या पोटदुखी झालेली आहे. कसं आहे की, मासा पाण्याबाहेर काढला की तो तडफडतो तसेच हे सध्या तडफडायला लागले आहेत.

पंढरपूर येथे भाजपा पदाधिकाºयांचा मेळावा आयोजित केला़ त्या कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ सहकारमंत्री देशमुख म्हणाले, देशात नरेंद्र मोदी तर राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार संवेदनशील आहे. त्यामुळे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी ज्याप्रमाणे आम्ही लागू केल्या, त्याप्रमाणे दुष्काळी परिस्थितीमध्ये निश्चितपणे शेतकºयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना जास्तीत जास्त मदत करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मागील सरकारमध्ये ‘दुष्काळ’ हा शब्द उच्चारण्याचेही धाडस होत नव्हते़ दुष्काळासारख्या परिस्थितीत ‘टंचाईग्रस्त’ असा शब्दप्रयोग करून ते दुष्काळग्रस्त जनतेची दिशाभूल करीत होते. मात्र सध्याचे सरकार ‘दुष्काळसदृश’ असा शब्द वापरत आहे. 

दुष्काळ जाहीर करणे हे कें द्राच्या हातात असते. त्यामुळे आमचे सरकार राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य दाखवून देण्यासाठी टंचाईग्रस्त असा शब्द न वापरता दुष्काळसदृश या शब्दाचा वापर करीत आहे, असे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले़ याप्रसंगी भाजपाचे शहराध्यक्ष संजय वाईकर, महिला आघाडीच्या शकुंतला नडगिरे, राजाभाऊ जगदाळे, शंतनू दंडवते उपस्थित होते.

टॅग्स :SolapurसोलापूरSubhash Deshmukhसुभाष देशमुखSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेVijaykumar Deshmukhविजयकुमार देशमुखBJPभाजपाcongressकाँग्रेस