शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

उजनी धरणातून भिमेत पाणी सोडले;  शेवरे बंधाºयात पोहचले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 10:50 AM

भीमानगर : उजनी धरणातून सोलापूर शहराला पिण्यासाठी भीमा नदीत बुधवारी सकाळी ८ वाजता सात दरवाजातून सोडलेले पाणी गुरुवारी सायंकाळी ...

ठळक मुद्देसोलापूरला पाणी पोहोचण्यासाठी सात दिवस लागणार ६१५० क्युसेकचा विसर्ग उजनीतून भीमानदीत होत आहेशहराला पाणीपुरवठा करणाºया औज बंधाºयाची पाणीपातळी शून्यावर

भीमानगर : उजनी धरणातूनसोलापूर शहराला पिण्यासाठी भीमा नदीत बुधवारी सकाळी ८ वाजता सात दरवाजातून सोडलेले पाणी गुरुवारी सायंकाळी ८ वाजता शेवरे व नरसिंहपूर या बंधाºयांपर्यंत पोहोचले असून शुक्रवारी दिवसभरात बेंबळे व वाफेगाव या दोन गावांना जोडणाºया बंधाºयात पोहोचेल.

अजूनही सहा ते सात दिवस सोलापूरलापाणी पोहोचण्यासाठी कालावधी लागणार आहे. बुधवारी सकाळी १,६०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. सकाळी १० वाजता वाढ करून ३,५५० क्युसेक केले तर दुपारी पुन्हा वाढ करून १२ वाजता ४५५० क्युसेक सोडले. ४,५५० क्युसेक नदीला पाणी सोडले आहे तर वीजनिर्मितीसाठी १,६०० असे एकूण ६१५० क्युसेकचा विसर्ग उजनीतून भीमानदीत होत आहे.

सध्याला सोलापूर जिल्ह्यात पावसाच्या कमतरतेमुळे जनावरांना चाºयासाठी व पिण्यासाठी पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाºया औज बंधाºयाची पाणीपातळी शून्यावर गेली आहे, तर टाकळीतही पाणीसाठा अल्पच आहे. त्यामुळे सोलापूरला पाण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यातच आॅक्टोबर हिट खूप जाणवू लागला आहे. आता कालव्याला पण पाणी सोडावे, अशी शेतकºयातून मागणी होत आहे.

  • - एकूण पाणीपातळी ४९६.४५५ मीटर
  • - एकूण पाणीसाठा ३१९५.९६ दलघमी
  • - उपयुक्त पाणीसाठा १३९३.१५ दलघमी
  • - टक्केवारी ९१.८२ टक्के
  • - एकूण टीएमसी ११२.८५
  • - उपयुक्त टीएमसी ४९.१९
  • - भीमानदी ४५५० क्युसेक
  • - वीजनिर्मिती १६०० क्युसेक
टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणWaterपाणीSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका