शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

उजनी पाणीसाठ्यात एक टक्क्याने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 19:49 IST

पुणे जिल्ह्यात पाऊस सुरू; दौंडमधून ४६०० क्युसेकचा विसर्ग सुरू

ठळक मुद्देपुणे जिल्ह्यातील मावळ भागात व भीमाशंकर परिसरात पाऊस सुरूचसोमवारी उजनी धरण वजा ५९.०५ टक्के होते, मंगळवारी वजा ५८.९४ टक्क्यांवर आले पाणीपातळी ४८५.०९० मीटर आहे, तर एकूण पाणीसाठा ९०८.६० दलघमी

भीमानगर: पुणे जिल्ह्यात सतत पडत असलेल्या पावसामुळे दौंडमधून उजनी धरणात सोमवारपासून विसर्ग चालूच आहे. मंगळवारी सकाळी ६ वाजता दौंडमधून ४३४७ क्युसेकने विसर्ग सुरू होता तर दुपारी १२ वाजता ४४०० क्युसेक विसर्ग सुरु होता. सायंकाळी ६ वाजतादेखील ४६०० क्युसेक इतका विसर्ग सुरू होता. 

मंगळवारी दिवसभर पुणे जिल्ह्यातील मावळ भागात व भीमाशंकर परिसरात पाऊस सुरूच होता. त्यामुळे पाणी विसर्ग सुरूच राहणार आहे. सोमवारी उजनी धरण वजा ५९.०५ टक्के होते. मंगळवारी वजा ५८.९४ टक्क्यांवर आले. एकूण पाणीपातळी ४८५.०९० मीटर आहे.तर एकूण पाणीसाठा ९०८.६० दलघमी आहे. 

उपयुक्त पाणीसाठा वजा ८९४.२१ दलघमी आहे. टक्केवारी ५८.०६ इतकी असून,  एकूण पाणीसाठा ३२.०८ टीएमसी तर उपयुक्त पाणीसाठा वजा ३१.५८ टीएमसी आहे. गेल्यावर्षी आजच्या दिवशी एकूण पाणीपातळी वजा १९.४९ टक्के होती. संपूर्ण सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणात पाणी  वाढ होत असल्याने  आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणwater shortageपाणीटंचाईdroughtदुष्काळPuneपुणेRainपाऊस