शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

सोलापूर जिल्ह्यात दोन शेतकºयांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 12:59 IST

नरखेड/ रानमसले : नापीक शेती , दुष्काळ आणि बँकेचे घेतलेले कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेला कंटाळून राहत्या घरी गळफास ...

ठळक मुद्देगोडसेवाडी येथील मारुती निवृत्ती कदम याने अज्ञात कारणावरून गळफास घेऊन आत्महत्या मसलेचौधरी (ता. मोहोळ) येथील बाळकृष्ण सिरसट या शेतकºयाने आत्महत्या केली

नरखेड/ रानमसले : नापीक शेती, दुष्काळ आणि बँकेचे घेतलेले कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन मसलेचौधरी (ता. मोहोळ) येथील शेतकºयाने आत्महत्या केली तर अज्ञात कारणामुळे गोडसेवाडी (ता. बार्शी) येथील एकाने आत्महत्या केली.

मसलेचौधरी येथे बाळकृष्ण सिरसट यांची पाच-सहा एकर शेती आहे. शेतात बोअर घेतले होते. विहिरीचे पाणीही आटल्याने पिके वाळून गेली. शेत न पिकल्याने एचडीएफसी बँकेचे काढलेले कर्ज कसे फेडायचे, या मानसिक तणावाखाली ते होते. शनिवारी सकाळी सहा वाजण्यापूर्वी राहत्या घरी लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची फिर्याद मयताचा भाऊ दत्तात्रय रामचंद्र सिरसट यांनी मोहोळ पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. 

गोडसेवाडी येथील मारुती निवृत्ती कदम याने अज्ञात कारणावरून गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत बालाजी बळीराम कदम यांनी फिर्याद दिली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नसून याचा तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.

टॅग्स :Solapurसोलापूरdroughtदुष्काळFarmerशेतकरीagricultureशेती