शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

सोलापूर जिल्ह्यातील कर्जमाफीची शेवटची ‘यलो’ यादी बँकेला मिळाली, ५७ हजार १५१ शेतकºयांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 14:14 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना कर्जमाफीसाठी अर्ज केलेल्या त्रुटी व यादीत मेळ (मिसमॅच) नसलेल्या ५७ हजार १५१ शेतकºयांची यादी जिल्हा बँकेला आली आहे. ही ४७ हजार ११ शेतकºयांची ‘यलो’ यादी शेवटची राहणार आहे.

ठळक मुद्देजिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्जमाफीसाठी आॅनलाईन फॉर्म भरलेल्या शेतकºयांची संख्या एकूण एक लाख ५२ हजार ३३० इतकी झाली आहे.त्रुटीचा पुरावा शेतकरी व बँकेने जोडून प्रस्ताव तालुकास्तरीय समितीकडे पाठवायचा आहे. तालुकास्तरीय समिती कागदपत्रांच्या पुराव्यावरून कर्जमाफीस पात्र-अपात्रतेची शिफारस बँकेला करणार

लोकमत न्यूज नेटवर्कसोलापूर दि १७ : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना कर्जमाफीसाठी अर्ज केलेल्या त्रुटी व यादीत मेळ (मिसमॅच) नसलेल्या ५७ हजार १५१ शेतकºयांची यादी जिल्हा बँकेला आली आहे. ही ४७ हजार ११ शेतकºयांची ‘यलो’ यादी शेवटची राहणार आहे.जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्जमाफीसाठी आॅनलाईन फॉर्म भरलेल्या शेतकºयांची संख्या एकूण एक लाख ५२ हजार ३३० इतकी झाली आहे. यापूर्वी जिल्हा बँकेला एकूण ९५ हजार १७९ शेतकºयांची यादी आली असून त्यांच्यासाठी ३५९ कोटी ३४ हजार १२७ रुपयांची आवश्यकता होती. प्रत्यक्षात बँकेला २७५ कोटी ६६ लाख चार हजार ५०१ रुपये देण्यात आले होते. आलेल्या यादीची तपासणी केली असता ६६ हजार ८०९ शेतकºयांची कर्जखात्याची माहिती बरोबर आढळली. तपासणीत २८ हजार ३७० शेतकºयांच्या खात्याबाबत चुका निघाल्या होत्या. त्या चुका दुरुस्त करून बरोबर असलेली शेतकºयांची याद शासनाकडे पाठवली आहे. या यादीबाबत शासनाने अद्याप काहीही निर्णय घेतला नाही. बँकेने आतापर्यंत ५१ हजार १८१ शेतकºयांच्या खात्यावर २६५ कोटी ७ लाख ८१ हजार २९० रुपये जमा केले आहेत. दीड लाखावरील कर्जदारांची संख्या २५ हजार ४६१ इतकी असून या शेतकºयांनी दीड लाखावरील रक्कम भरणा केली तरच त्यांना दीड लाखाची रक्कम मिळणार आहे.नव्याने १० हजार १४० शेतकºयांची त्रुटी असलेली यादी तर ४७ हजार ११ शेतकºयांच्या यादीत मेळ (मिसमॅच) नसलेली यादी जिल्हा बँकेला मिळाली आहे. ही यादी अंतिम असून तिला शासनाने ‘यलो’(पिवळी) संभोधले आहे. यादीतील शेतकºयांच्या ज्या चुका असतील त्या दुरुस्त करून परत शासनाकडे पाठविणार असल्याचे जिल्हा बँकेचे सरव्यवस्थापक किसन मोटे यांनी सांगितले. ----------------------------आठ कोटी दिले परत- जिल्हा बँक व आॅनलाईन भरलेल्या फॉर्ममधील माहितीत मेळ नसलेल्या (मिसमॅच)च्या ४७ हजार ११ शेतकºयांच्या याद्या बँकेच्या शाखेत लावण्यात येतील.- त्रुटीचा पुरावा शेतकरी व बँकेने जोडून प्रस्ताव तालुकास्तरीय समितीकडे पाठवायचा आहे.- तालुकास्तरीय समिती कागदपत्रांच्या पुराव्यावरून कर्जमाफीस पात्र-अपात्रतेची शिफारस बँकेला करणार आहे.- कर्जमाफीसाठी दिलेल्यांपैकी ८ कोटी रुपये शासनाला परत दिले असून बँकेकडे दोन कोटी ५८ लाख २३ हजार २११ रुपये शिल्लक आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरी