नवी दिल्ली: भारताच्या कोणत्याही पहिलवानाने दोहामध्ये सुरू असलेल्या वरिष्ठ आशियाई कुस्ती स्पर्धेमध्ये पदक जिंकता आले नाही़ बबिता कुमारी महिलांच्या फ्री स्टाईलमध्ये 53 किलो वजनी गटात कांस्यपदकाच्या लढतीपर्यंत पोहोचली होती़ तिला येथे कजाकिस्तानच्या जुलड ...
माती आणि पाणी ही पिकांची संजीवनी आहे. ज्याप्रमाणे मनुष्याला आजार ओळखण्यासाठी त्याचे रक्त, लघवी इत्यादी तपासणी करुन पुढील उपचाराची दिशा ठरवली जाते, त्याप्रमाणे मृदा आरोग्याचेही आहे. मातीमध्ये विविध अन्नद्रव्ये घालण्यापूर्वी त्यातील अन्नद्रव्यांचे प ...