ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
सोलापूर : ख्रिश्चन समाजावर होत असलेल्या अन्याय- अत्याचाराच्या विरोधात दि. 25 मार्च रोजी सोलापूर ख्रिश्चन समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती रेव्हरंड विकास रणशिंगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...
बंगळुरू: गोलंदाजांच्या प्रदर्शनाव्यतिरिक्त यावर्षीच्या रणजी ट्रॉफी क्रिकेट टूर्नामेंटमध्ये संघाचा किताब वाचविण्याच्या अभियानामध्ये फलंदाज करुण नायर आणि लोकेश राहुल यांनी ‘विशेष’ भूमिका बजावली आहे, असे मत चॅम्पियन कर्नाटकचा कर्णधार आऱ विनयकुमार याने ...
नवी दिल्ली: क्रीडा मंत्रालयाने आज सर्व राष्ट्रीय क्रीडा संघटनांना खेळाडू आणि प्रशिक्षकांना रोख पुरस्कार देण्यासाठी 31 मार्च 2016 पर्यंत आपल्या शिफारसी देण्याचे आवाहन केले आह़े मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या संदर्भात मंत्रालयाने भारतीय ऑलिम्पिक संघटन ...