शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
2
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
3
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
4
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
5
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
6
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

गुड बोला.. गोड बोला..! आयुष्यातील सकारात्मक बदल जीवन फुलवितो : मंगल शहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 2:57 PM

‘तीळगूळ घ्या, गोड गोड बोला’ असे म्हणत मकरसंक्रांत दिवशी सर्वजण एकमेकांना तीळगूळ देऊन गोड बोलण्याचा संदेश देतो शिवाय तिळाचा ...

ठळक मुद्देचांगले बोलण्यासाठी संस्काराची गरज असते़संस्कार भारतीय संस्कृतीत आणि जीवनपरंपरेत पाहावयास मिळतात़रागावर नियंत्रण ठेवून जीवनाची वाटचाल केल्यास समाजातील सर्वच लोक आपुलकीने वागतात

‘तीळगूळ घ्या, गोड गोड बोला’ असे म्हणत मकरसंक्रांत दिवशी सर्वजण एकमेकांना तीळगूळ देऊन गोड बोलण्याचा संदेश देतो शिवाय तिळाचा स्नेह व गुळाची गोडी बोलण्यात यावी, असं सांगतो़ सर्वांशी गोड बोलावे ही सभ्यता आहे. गोड बोलण्यामुळे खूप काही शिकायलाही मिळते़

झाले असे की, पालवीमध्ये मुलांची काळजी घेणाºया ताईनेच रागाने लहान मुलाला धपाटा मारला़ परंतु तिने त्या मुलाची चूक काय हे समजून घेतले नाही़ तिला ती चूक कळाल्यानंतर मोठी असूनही त्या मुलाला सॉरी म्हणाली़ त्यानंतर थोड्या वेळाने झालेला प्रसंग विसरून दोघेही पुन्हा एकमेकांना गोड बोलू लागले़ यातून एकच संदेश मिळतो की, राग करण्यासाठी कृती समजावून घेतली पाहिजे़ गोड बोलण्याचा परिणाम खूप काही शिकवून जातो़ निराशा दूर होते़ उत्साह वाढवतो़ संतापलेली व्यक्ती स्वत:च्या मनावरील नियंत्रण हरवतो़ याचा स्वत:च्या आरोग्यावर परिणाम होतो़ म्हणून प्रत्येकाने मनावर संयम ठेवले पाहिजे़ तरच आयुष्य सुखकर बनते़ सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीने तर खूपच जपून बोलले पाहिजे़ त्यावरच त्यांची प्रतिष्ठा अवलंबून असते़

आयुष्यातील सकारात्मक बदल जीवन फुलवितो़ परंतु एखाद्याबद्दल वाईट बोलण्यासाठी कशाचीच गरज भासत नसते़ चांगले बोलण्यासाठी संस्काराची गरज असते़ तेच संस्कार भारतीय संस्कृतीत आणि जीवनपरंपरेत पाहावयास मिळतात़ केवळ ते कृतीत आणले पाहिजेत़ रागावर नियंत्रण ठेवून जीवनाची वाटचाल केल्यास समाजातील सर्वच लोक आपुलकीने वागतात.  -मंगल शहा, संचालिका, पालवी प्रकल्प, पंढरपूर

टॅग्स :SolapurसोलापूरLokmat Eventलोकमत इव्हेंटPandharpurपंढरपूर