शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दुष्काळाला कंटाळून मंगळवेढा तालुक्यातील शेतकºयाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 12:08 IST

नंदेश्वर : दुष्काळ व कर्जाला कंटाळून आंधळगांव पाटकळ रोडवर असलेल्या रस्त्याजवळ पाठकळ (ता .मंगळवेढा) येथील भारत आप्पा गडदे (वय ...

ठळक मुद्दे- मंगळवारी सकाळी आली घटना उघडकीस- पोलीस घटनास्थळी दाखल, पंचनामा सुरू- दुष्काळ, कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आली समोर

नंदेश्वर : दुष्काळ व कर्जाला कंटाळून आंधळगांव पाटकळ रोडवर असलेल्या रस्त्याजवळ पाठकळ (ता .मंगळवेढा) येथील भारत आप्पा गडदे (वय ६५) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली़  ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली़ याबाबत मंगळवेढा पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळवेढा तालुक्यातील आत्महत्येची ही चौथी घटना आहे यापूर्वी निंबोणी येथील दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे तर पडोळकरवाडी येथील एकाने गेल्या आठवड्यापूर्वीच आत्महत्या केली़ मंगळवेढा तालुक्यात शेतकºयांमध्ये आत्महत्या करण्याचे लोन वाढत आहे याची शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे.

आत्महत्याग्रस्त भारत गडदे यांची पाठखळ येथे शेती आहे़ मागील दोन ते तीन वर्षापासून या भागात दुष्काळ पडत आहे़ शेतीच्या उत्पादनात मोठया प्रमाणात घट झाली आहे़ त्यामुळे बँकेतून काढलेले कर्ज फेडण्यासाठी पैसे नाहीत़ शिवाय जनावरांना चारा नाही, पाण्याअभावी पिके जळून गेली़ पुढील दहा महिने कसे काढायचे या विवंचनेतून भारत गडदे या शेतकºयांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.

 

टॅग्स :SolapurसोलापूरSuicideआत्महत्याFarmerशेतकरीagricultureशेतीCrime Newsगुन्हेगारीdroughtदुष्काळ