शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

ए.पी.एल.शिधापत्रिकेसाठी ३० लाख मेट्रिक टन तांदूळ मे महिन्यासाठी दिली मंजुरी; गहू मात्र अद्याप मंजूर नाही

By admin | Updated: May 7, 2014 00:33 IST

सोलापूर:

सोलापूर: राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत समावेश नसलेल्या ए.पी.एल.(केसरी) कार्डधारकांनाही मे महिन्याचे धान्य देण्यात येणार असून, राज्यातील ५५ लाख ४५ हजार २९८ कार्डधारकांसाठी २९,९०० लाख मेट्रिक टन तांदूळ मंजूर झाला आहे.राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेची राज्यात फेब्रुवारीमध्ये अंमलबजावणी झाली. ए.पी.एल.मधील कमी उत्पन्न असलेल्या ग्रामीण भागात ७५ टक्के व शहरात ५५ टक्के कार्डधारकांची नावे अन्नसुरक्षा योजनेसाठी घेण्यात आली आहेत. अशा कार्डधारकांना तांदूळ ३ रुपये व गहू २ रुपये दराने दिला जात आहे. रेशन कार्डवर असलेल्या प्रतिव्यक्ती पाच किलोप्रमाणे धान्य दिले जात आहे. अन्नसुरक्षा योजनेत समावेश नसलेल्या ए.पी.एल. कार्डधारकांना धान्य मिळत नसल्याची तक्रार होती. शासनाने दखल घेत मे महिन्याचा तांदूळ मंजूर केला आहे. राज्यातील ३४ जिल्‘ांसाठी हा तांदूळ दिला जाणार असून गहू मात्र मंजूर झालेला नाही. चौकट० प्रति कार्ड ५ किलो तांदूळ व १० किलो गहू ० तांदूळ प्रति किलो ९ रुपये ६० पैसे, गहू प्रति किलो ७ रुपये २० पैसे० ए.पी.एल. प्रति कार्ड १५ किलो धान्य देणार चौकटकार्डधारक व कंसात तांदूळ(मे.टन.मध्ये)ठाणे-१,३३,२४९(९३३), रायगड-१,६३,२६४(११४३), रत्नागिरी- ८५,५०७( ५९९), सिंधुदूर्ग-३५,७८४(२५०), नाशिक-१,७९,०६०(८९५), धुळे-१,०८,१०२(५४१), नंदूरबार-८४,०६७(५८८), जळगाव-२,४७,०६३(१२३५), अहमदनगर- १,०१,७८४(५०९), पुणे-६,५४,६०५(३२७२), सांगली- ७९,२३५(३९६), सातारा-१,२९,८९९(६४८), सोलापूर- २,२७, ५३७(११३७), कोल्हापूर- १,५५,४७७(७७६), औरंगाबाद-३,१०,३४६(१५५३), नांदेड-१,३२,०३४(६५९), हिंगोली-७६,७७५(३८३), लातूर-७९,२९४(३९५), जालना-३७,४२४(१८६), उस्मानाबाद-४,४६,८८६(५८३), बीड-१,२३,६७७(६१७), परभणी-१,१५,५८९(५७७), अमरावती-१,४६,७९३(५७७), अकोला-७३,२५३(३६५), वाशिम-६४,४७१(३२१), यवतमाळ-२८,३३८(१४१), बुलढाणा-८६,४९०(४३१), नागपूर-३,५५,५१३(१७७७), वर्धा-६०,५३४(३०२), भंडारा-५४,५००(२७२), गोंदिया-६८,०११(३४०), चंद्रपूर- ४०,९७७(२०५), गडचिरोली-२४४१(१७) एकूण ५५ लाख ४५ हजार २९८(२९,९००)