शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

पुण्याहून सोलापूरकडे येणाऱ्या 'त्या' मालवाहतूक गाडीची होणार संयुक्त चौकशी; रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली माहिती 

By बाळकृष्ण दोड्डी | Updated: March 9, 2023 16:43 IST

मालवाहतूक गाडी रुळावरून कशी घसरली? त्यामागील कारणांचा शोध संयुक्त पथक घेणार आहे.

सोलापूर : पुण्याहून सोलापूरकडे येणारी ४० डब्यांची मालवाहतूक गाडी दौंड जवळ रुळावरून खाली घसरली होती. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संयुक्त पथकाची नियुक्ती केल्याची माहिती रेल्वेने दिली आहे.

मालवाहतूक गाडी रुळावरून कशी घसरली? त्यामागील कारणांचा शोध संयुक्त पथक घेणार आहे. याप्रकरणी रेल्वेचे किती नुकसान झाले?, किती गाड्यांचे टाईमटेबल बिघडले?, प्रवासांना झालेला त्रास आदी प्रकरणाची चौकशी संयुक्त पथक करणार आहे. सात दिवसाच्या आत चौकशी पथक अहवाल सादर करणार असल्यामुळे या प्रकरणातून रेल्वेचे किती नुकसान झाले, हेही लवकरच स्पष्ट होणार आहे.

या गाडीचा मधला डबा रुळावरून घसरल्यामुळे ट्रेन चालकाने गाडी लगेच थांबवली. गाडीचा वेग कमी होता. त्यामुळे ही गाडी जमिनीवर पलटी झाली नाही. रात्री साडेनऊनंतर गाडी रुळावर आली. विशेष म्हणजे ही मालवाहतूक गाडी रिकामी होती. घसरलेली मालवाहतूक गाडी दौंड जवळ अडीच ते तीन तास थांबून राहिली. त्यामुळे पुणे-सोलापूर मार्गावरील सर्व गाड्या ब्लॉक झाल्या. ही घटना सायंकाळी सोमवारी संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी दौंड येथील ए केबल लाईनवर घडली. 

 

टॅग्स :railwayरेल्वेSolapurसोलापूरPuneपुणे