शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
2
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
3
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
4
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
5
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
6
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
7
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
8
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
9
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
10
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
11
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
12
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
13
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
14
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
15
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
16
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
17
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
18
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
19
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
20
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन

आरक्षण राबवणाऱ्या राज्यांचा विकास झाला

By admin | Updated: June 30, 2015 21:51 IST

रावसाहेब मोहन : कणकवलीत कार्यक्रम

कणकवली : सामाजिक क्रांतीमध्ये आरक्षणाने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याचे सकारात्मक परिणाम संपूर्ण भारतामध्ये दिसत असून ज्या ज्या राज्यांनी आरक्षण नीती प्रभावीपणे राबविली त्या राज्यांचा विकास झाल्याचे दिसून येत असल्याचे मत लोकशाही राष्ट्रवादी आंदोलनाचे राष्ट्रीय संयोजक अ‍ॅड. रावसाहेब मोहन यांनी व्यक्त केले.येथील नगर वाचनालयाच्या सभागृहात रविवारी ‘आम्ही भारतीय’ परिवाराच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, आरक्षण हे फक्त अस्पृश्यांकरीता आहे, असा चुकीचा समज आहे. मानवी विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाला आरक्षण देऊन राष्ट्रनिर्मिती करण्याचे काम संविधान सभेने आणि बाबासाहेब आंबेडकरांनी केले. डी. एस. नाईक म्हणाले, शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थांनामध्ये राबविलेल्या आरक्षण नीतीचा प्रभाव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर होता. त्यामुळे संविधान निर्मितीवेळी राष्ट्रनिर्मितीसाठी तो एक नियम न ठेवता अपवाद ठेवण्यासाठी आरक्षण नीतीवर बारा कलमे देण्यात आली. कोणत्याही परिस्थितीत ६० वर्षांनंतर आरक्षणाची तरतूद बंद होईल, अशी सूचना संविधानकर्त्यांनी केली असताना त्याच आरक्षण कलमांवर ५० वर्षांनंतर कायम ठेवण्यासाठी दुरुस्ती करण्यात आली. याचाच अर्थ आरक्षणाची प्रामाणिक अंमलबजावणी झाली नाही.या कार्यक्रमाचे अध्यक्ष सूर्यकांत कदम होते. माजी निवृत्त उपजिल्हाधिकारी सुरेश कदम यावेळी उपस्थित होते.