शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
3
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
4
पुण्याच्या वानवडी भागात ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा; ३०० ते ४०० ग्राम सोने घेऊन दरोडेखोर पसार
5
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
6
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
7
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
8
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
9
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
10
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
11
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
12
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
13
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
14
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
15
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
16
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
17
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
18
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
19
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

आदीवासी मुलांसोबत साजरा केला स्नेहमेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 1:08 PM

आपल्या आयुष्यात येणाऱ्या अनेक संधी आपण वाया घालवतो. अन् नंतर पश्चातापाची वेळ येते. त्यामुळे मुंबईसारख्या शहरातील १९८७ मध्ये शिवाजी विद्यालयातून शालेय शिक्षण संपवून बाहेर पडलेल्या मुलांच्या ग्रुपने यंदा आपले स्नेहमेळावा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील वेताळबांबर्डे गावात कदमवाडी येथील नाम्या महादू निवासी वसतीगृहातील आदिवासी मुलांसोबत साजरा केला.

ठळक मुद्देआदीवासी मुलांसोबत साजरा केला स्नेहमेळावावेताळबांबर्डे गावात कदमवाडी येथील नाम्या महादू निवासी वसतीगृहात मेळावा

सिंधुदुर्ग : आपल्या आयुष्यात येणाऱ्या अनेक संधी आपण वाया घालवतो. अन् नंतर पश्चातापाची वेळ येते. त्यामुळे मुंबईसारख्या शहरातील १९८७ मध्ये शिवाजी विद्यालयातून शालेय शिक्षण संपवून बाहेर पडलेल्या मुलांच्या ग्रुपने यंदा आपले स्नेहमेळावा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील वेताळबांबर्डे गावात कदमवाडी येथील नाम्या महादू निवासी वसतीगृहातील आदिवासी मुलांसोबत साजरा केला.आपल्या गावच्या भागासाठी काहीतरी देणे लागतो या भावनतून चौकशी करता वसतीगृहाचे संचालक उदय अहिर हे आदीवासी मुलांसाठी वसतीगृह चालवतात. त्यामध्ये २२ ते २५ मुले वसतीगृहात असून ते जवळच्या शाळेत शिक्षण घेतात. त्यांची गरज लक्षात घेऊन शिवाजी शाळेत शिक्षण घेतात.

त्यंची गरज लक्षात घेऊन शिवाजी विद्यालयातील १९८७ च्या मित्र परिवाराकडून गृहोपयोगी साहित्य ज्यामध्ये पेन, टॉवेल्स, चादरी, ब्लेंकटस्, सतरंजी, साबण, टुथपेस्ट, टुथब्रश, खाण्याचे पदार्थ याचे वाटप केले. यावेळी मित्रपरिवाराने अहीर यांच्या कार्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. सामाजिक जाण ठेवून औचित्य साधणाऱ्या मित्रपरिवाराच्या सौजन्याबद्दल अहीर यांनी आभार व्यक्त केले.

टॅग्स :Schoolशाळाsindhudurgसिंधुदुर्ग