शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

योजनांची ७८९ कामे अद्याप अपूर्ण

By admin | Updated: July 19, 2015 23:35 IST

पाणीपुरवठा विभाग : १० कोटी रुपये पडून

रत्नागिरी : मागील चार वर्षांपासून राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमाच्या ७८९ योजना आर्थिकदृष्ट्या अपूर्ण आहेत. या योजनांची कामे भौतिकदृष्ट्या पूर्ण झालेली असली तरी या कार्यक्रमाचे १० कोटी रुपये अजूनही जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाकडे पडून आहेत.केंद्र शासनाने भारत निर्माण कार्यक्रमाचे नामकरण राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम असे केले़ या कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील वाड्या, वस्त्या आणि तांडे यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे़ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये दरवर्षी भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते़पाणीटंचाई दूर करण्यासाठी पाणी पुरवठ्याच्या अनेक योजना राबविण्यात आल्या़मात्र त्यानंतरही पाणीटंचाई म्हणावी तशी दूर झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे या विविध योजनांची फलनिष्पत्ती काय? असा सवाल केला जात आहे.जिल्ह्यात राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत राबवण्यात आलेल्या नळपाणी पुरवठा योजनांमुळे शेकडो वाड्यांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यात आला आहे. योजनांची कामे पूर्ण झालेली असली तरी त्या योजनांच्या आर्थिक बाबी अजूनही अपूर्ण आहेत. या योजनांचा आढावा जिल्हा परिषद अध्यक्ष जगदीश राजापकर यांनी घेतला. त्यावेळी त्यांनी ताबडतोब आर्थिक व्यवहार अपूर्ण असलेल्या योजना पूर्ण करण्याची सूचना देऊन अहवाल सादर करण्यास अधिकाऱ्यांना आदेश दिले. अध्यक्ष राजापकर यांनी घेतलेल्या आढावा बैठकीनंतर तालुक्याचे अधिकारी कामाला लागले आहेत. या कार्यक्रमाचे पाणी पुरवठा विभागाकडे १० कोटी रुपये अजूनही अखर्चित आहेत. हा निधी खर्च झाल्याशिवाय केंद्र शासनाकडून अन्य योजनांसाठीचा निधी मिळणार नाही. त्यामुळे हा निधी खर्ची कसा करणार? या विवंचनेत पाणीपुरवठा विभाग अडकला आहे. (शहर वार्ताहर)योजनांची तालुकानिहाय संख्यातालुकावाड्या चिपळूण१२७दापोली८१गुहागर५२खेड८१लांजा४८मंडणगड२५राजापूर७३रत्नागिरी६२संगमेश्वर१८९एकूण७८९