शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सातारकरांची चिंता मिटली; शहराला पाणीपुरवठा करणारे 'कास धरण ओव्हरफ्लो'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 11:44 IST

कास धरणाच्या पाणीपातळीत दिवसेंदिवस कमालीची घट होऊन मागील महिन्यात पाणीपातळी मोठयाप्रमाणावर खालावून अगदी सात फुटावर आली होती.

सागर चव्हाण पेट्री : शहराला पाणीपुरवठा करणारे कास धरण आठवडाभरापासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने पुर्ण क्षमतेने भरले. धरणाच्या सांडव्यावरून काल, शुक्रवारी मध्यरात्री मोठयाप्रमाणावर पाणी वाहून सातारकरांची पाण्याची चिंता वर्षभरासाठी मिटली. कण्हेर, उरमोडी धरणाच्या पाणीपातळीतही वाढ होऊन भांबवली, एकीव धबधबा मोठयाप्रमाणावर कोसळतानाचे चित्र आहे. यंदा धरणाचे काम पुर्ण होऊन नवीन सांडव्यावरून पाणी वाहतानाचे चित्र सर्वांचे लक्ष वेधुन घेत होते.कास धरणाच्या पाणीपातळीत दिवसेंदिवस कमालीची घट होऊन मागील महिन्यात पाणीपातळी मोठयाप्रमाणावर खालावून अगदी सात फुटावर आली होती. पाणीटंचाईची समस्या उद्भवण्यापुर्वीच मान्सुनच्या हजेरीने अतिवृष्टी होऊन चार फूटाने पाणी वाढले. नंतर आठवडाभर पाऊस मध्यम होऊन सरासरी दोन फूट व मुसळधार पावसात सरासरी चार फुटाने पाणीसाठ्यात वाढ होऊन शुकवारी मध्यरात्रीपर्यंत गतवर्षीपेक्षा साडेसव्वीस फुट अधिक पाणीसाठा होऊन तलावात एकूण साडेसेहेचाळीस फुट पाणीसाठा झाला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKas Patharकास पठारDamधरणWaterपाणी