शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
2
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
3
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
4
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
5
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
6
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
7
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
8
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
9
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
10
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
11
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
12
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
13
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
14
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
15
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
16
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
17
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
18
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
19
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
20
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

पोलिसांचा वॉच; वचकही हवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 4:38 AM

कोरोनाचं संकट येऊन आता एक वर्ष उलटून गेलं आहे. या संकटानं सर्वांनाच ग्रासलं आहे. आता कोरोनाची दुसरी लाट सुरू ...

कोरोनाचं संकट येऊन आता एक वर्ष उलटून गेलं आहे. या संकटानं सर्वांनाच ग्रासलं आहे. आता कोरोनाची दुसरी लाट सुरू असून दररोज रुग्णवाढीचे मोठमोठे आकडे समोर येत आहेत. सातारा जिल्ह्यात तर बाधित दीड लाखाजवळ पोहोचलेत. त्यामुळे कोरोना संकट रोखण्याची जबाबदारी नागरिकांचीच अधिक आहे. त्यासाठी शासन नियमांचे पालन आवश्यकच आहे. प्रशासन आपल्यासाठी राबत असताना त्यांना मदतीची भूमिका घ्यायलाच हवी. त्याचबरोबर पोलीस प्रशासनाचीही भूमिका महत्त्वाची आहे.

कोरोनामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध घातले आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. पण, अनेकवेळा पोलिसांनाच कारवाई करताना अनेकांचे मोबाईल कॉल येतात. अशावेळी कायदा महत्त्वाचा मानून चूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचीच गरज आहे. तरच विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर वचक बसेल. तसेच जिल्ह्याच्या सीमेवरही कडक बंदोबस्त असायला हवा. प्रवासाची परवानगी असेल तरच पुढे सोडण्यात यावे. कारण, जिल्ह्यात येणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. जिल्ह्यात येणारे हे कोरोना वाहक ठरु शकतात. त्यामुळे अशा लोकांवर वॉच असायलाच हवा. तरच कोरोनाला अटकाव बसण्यास मदत होईल.

चौकट :

... तरच इतरांवर वचक !

कोरोनामुळे निर्बंध असल्याने जिल्ह्यातील पोलीस दक्ष आहेत. पण, अनेकवेळा कारवाई दरम्यान पोलिसांकडून काहींना कोणाच्या तरी मोबाईल कॉलमुळे सोडून द्यावे लागते. अशावेळी पोलिसांनी कायद्यापुढे सर्व समानच हे तत्त्व अंगिकारुन कारवाई करण्याची गरज आहे. तरच इतरांवरही वचक बसण्यास मदत होईल.

- नितीन काळेल

......................................................