स्वातंत्र्यदिन म्हटलं की,आपल्या मागण्यांसाठी आंदोलकांमधून आत्मदहन करण्यासाठी चढाओढ सुरू असते. यंदाही जिल्ह्यातून ३९ जणांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला होता. मात्र, अशा लोकांना आंदोलनापासून परावृत्त करण्यास पोलिसांना यश आले. त्याम ...
पूर्वीच्या वादातून अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना कोडोली येथे घडली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पाचजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. ...
सातारा शहराच्या पश्चिमेला २५ कि मी अंतरावर कास पठार हे जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. नेहमीच या ठिकाणी जिल्ह्यातील तसेच इतर जिल्ह्यातील बहुसंख्य पर्यटकांच्या गर्दीने कास पठार बहरलेले दिसते. त्यात कधीही पाहण्यास न मिळालेले दुर्मिळ रा ...
घरातून तब्बल १३ तोळे सोने आणि एक लाखाची रोकड चोरट्यांनी लंपास केली. ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. ....मटकाविरोधी कारवाईत सुमारे दोन लाख साठ हजारांचा मुद्देमाल ताब्यात करण्यात आला. ...
मध्यरात्री घरात चोर शिरल्याचे समोर दिसत आहे. पण चोरट्यांना शिवीगाळ करण्यापलीकडे दाम्पत्याला काहीच करता आले नाही. त्यांच्या डोळ्यांदेखत घरातील १३ तोळे सोन्याचे दागिने आणि एक लाखाची रोकड चोरून नेल्याची खळबळजनक घटना साताऱ्यातील विलासपूरमध्ये मंगळवारी घड ...
सातारा जिल्ह्यातील पश्चिमेकडील तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे कृष्णा व कोयना नदीला पूर आल्याने अनेक गावे आणि शहरांमध्ये पुराचे पाणी शिरले. घरे पाण्याखाली गेल्याने संकटात सापडलेल्या पूरग्रस्तांना प्रशासनाच्या वतीने बाहेर काढून शाळेत स्थलांतर केले. त्यां ...
निसर्ग हा सगळ्यापेक्षा मोठा आहे. त्याच्यापुढे आपले काहीही चालू शकत नाही. अतिवृष्टी अन् महापूर ही मोठी नैसर्गिक आपत्ती आहे. सरकारचे प्रयत्न त्यापुढे पुरूच शकत नाहीत. यातून बाहेर पडण्यासाठी सामुदायिक प्रयत्नांची गरज आहे. त्यामुळेच मनसे पूरग्रस्तांबरोबर ...
अनेक गावे, शेती, पाण्याखाली गेल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने तिन्ही जिल्ह्यांमधील पुराचे पाणी ओसरू लागले असून, जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. ...