पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा... मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत 'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी... इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर... 'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
Mahabaleshwar Hill Station Satara area -महाबळेश्वर तहसिलदार कार्यालयाच्या शेजारी महाबळेश्वर येथील भूमिअभिलेख कार्यालयाच्या बाहेर असणाऱ्या नरक्या जातीच्या झाडाचे फळे खाताना स्थानिक नागरिकाना पांढऱ्या रंगांचा शेकरू प्रथमच या भागात दिसला. ...
औंध : औंध परिसरातील २५ गावांमध्ये शुक्रवारी मतदान पार पडले. यावेळी सरासरी ८३ टक्के मतदान झाले. काही ठिकाणी दुरंगी ... ...
आदर्की : फलटण तालुक्यातील आदर्की महसुली मंडलात हिंगणगाव येथे प्रभाग एकमध्ये तासभर मशीन बंद पडली होती. त्यामुळे तणावाचे वातावरण ... ...
खंडाळा : खंडाळा तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी सुमारे ८५.५३ टक्के मतदान झाले. मतदानादरम्यान खेड बुद्रूक, पिसाळवाडी, विंग, ... ...
तीन गावांतील मतदान यंत्रात बिघाड निर्माण झाला होता. महसूल विभागाने तत्काळ मतदान यंत्रे बदलली. त्यानंतर त्या गावातील मतदान प्रक्रिया ... ...
वडूज : खटाव तालुक्यातील ९० पैकी ७६ ग्रामपंचायतींसाठी ७६.८० टक्के मतदान झाले. २६५ मतदान केंद्रांवर सर्वत्र शांततेत ... ...
कोरेगाव : तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी शांततेत सुमारे ८१.९२ टक्के मतदान झाले. दुरंगी लढत होत असल्याने प्रत्येक गावात आणि ... ...
तालुक्यात भाजपाने निर्माण केलेली चुरस, राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत राजे गटापुढे बंडखोरांनी निर्माण केलेले आव्हान, यामुळे अनेक ठिकाणी ही निवडणूक ... ...
दहिवडी : माण तालुक्यात शुक्रवारी ४७ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकांमध्ये सरासरी ७९.७० टक्के मतदान झाले. सर्वांत जास्त मतदान हे ... ...
कुडाळ : जावळी तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी सरासरी ७५ टक्के मतदान झाले. तालुक्यातील २३ हजार ४१९ मतदारांपैकी ८ ... ...