शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
4
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
5
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
6
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
7
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
9
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
10
...अन् सुरेश रैनाने सिद्धार्थ जाधवला मारली मिठी, अभिनेता म्हणाला- "तुम्ही माझं कौतुक केलं..."
11
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
12
30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल
13
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
14
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
15
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
16
रश्मिका मंदानाला विसरा, आता ही साऊथ अभिनेत्री बनली 'नॅशनल क्रश'; दुप्पट केलं मानधन
17
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
18
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
19
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
20
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  

मटका, जुगार चालविणारी वडूजमधील टोळी तडीपार, सहा महिन्यांसाठी कारवाई : गुन्हे नोंद; संधी देऊनही सुधारणा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2017 4:15 PM

वडूज पोलिस ठाण्याच्या हद्दीत मटका, जुगार चालविणाऱ्या टोळीतील तिघांना सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे. खटाव, माण, कोरेगाव आणि कऱ्हाड या चार तालुक्यांतून त्यांना तडीपार करण्यात आले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वडूज पोलिस ठाण्याच्या हद्दीत मटका, जुगार चालविण्यात येत होता. टोळीचा प्रमुख जयवंत बजरंग जाधव (वय ३४), टोळीतील सदस्य मयूर सोपान भोसले (वय ३०) आणि पृथ्वीराज बाळासाहेब चव्हाण (वय ३२, सर्व रा. वडूज, ता. खटाव) अशी त्यांची नावे असल्याचे स्पष्ट झाले होते.

ठळक मुद्देसहा महिन्यांसाठी कारवाई गुन्हे नोंद; संधी देऊनही सुधारणा नाही

सातारा : वडूज पोलिस ठाण्याच्या हद्दीत मटका, जुगार चालविणाऱ्या टोळीतील तिघांना सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे. खटाव, माण, कोरेगाव आणि कऱ्हाड या चार तालुक्यांतून त्यांना तडीपार करण्यात आले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वडूज पोलिस ठाण्याच्या हद्दीत मटका, जुगार चालविण्यात येत होता. टोळीचा प्रमुख जयवंत बजरंग जाधव (वय ३४), टोळीतील सदस्य मयूर सोपान भोसले (वय ३०) आणि पृथ्वीराज बाळासाहेब चव्हाण (वय ३२, सर्व रा. वडूज, ता. खटाव) अशी त्यांची नावे असल्याचे स्पष्ट झाले होते.

याप्रकरणी त्यांच्यावर वेळोवळी गुन्हा नोंद करण्यात आला होता. तसेच त्यांना सुधारण्याची संधीही देण्यात आली होती. मात्र, त्यांच्यात सुधारणा झाली नाही. त्यांचा दिवसेंदिवस जनतेला उपद्रव जाणवत होता. यामुळे संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी जनतेतूनच होत होती.

या कारणामुळे वडूज पोलिस ठाणे हद्दीत कोणतीही हिंसक घटना घडू नये, दहशतीचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी टोळीतील तिघांना तडीपार करण्यासाठी वडूज पोलिसांनी पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे प्रस्ताव पाठविला होता.

या प्रस्तावानुसार पोलिस अधीक्षक पाटील यांनी जयवंत जाधव, मयूर भोसले आणि पृथ्वीराज चव्हाण यांना खटाव, माण, कोरेगाव आणि कऱ्हाड अशा चार तालुक्यांतून सहा महिन्यांसाठी तडीपार केले. या आदेशाची अंमलबजावणी झाल्यानंतर ४८ तासांच्या आत हद्दीबाहेर गेले पाहिजे. असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस