शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

मृत्युमुखी पडलेल्या कामगाराच्या कुटुंबाला मिळणार पेन्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोरोना महामारीतून सावरण्यासाठी ईएसआयसीने कामगारांसाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. ईएसआयसीकडून नोंदणीकृत असणारा कामगार जर कोरोनामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोरोना महामारीतून सावरण्यासाठी ईएसआयसीने कामगारांसाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. ईएसआयसीकडून नोंदणीकृत असणारा कामगार जर कोरोनामुळे मृत्युमुखी पडला तर त्याच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबीयांना अवलंबित्व लाभ हा पेन्शन स्वरूपात मिळणार आहे.

ही योजना २४ मार्च २०२० पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होईल. ती २३ मार्च २०२२ पर्यंत योजना लागू असेल. यासाठी सदर कामगार कोरोनाचे निदान झालेल्या दिवसाआधी ३ महिने ईएसआयसीकडे नोंदणीकृत असावा. तसेच निदान झाल्यावेळी तो नोकरीवर असावा व त्याने कोविड पॉझिटिव्ह रिपोर्टच्या १ वर्ष अगोदर ७० दिवसांचे अंशदान भरलेले असावे.

पात्र कामगारांच्या कुटुंबीयांना सीआरएस हा अर्ज मृत्यू प्रमाणपत्र व कोविड पॉझिटिव्ह रिपोर्टसहित आपल्या ईएसआयसी शाखेमध्ये जमा करावा, असे आवाहन ईएसआयसीने केले आहे. अधिकची माहिती ईएसआयसीच्या संकेस्थळावर देण्यात आलेली आहे.

कोरोना महामारीत अनेक कामगारांना देखील गाठले. अनेक जण कोरोनाच्या रजेवर देखील गेले. अनेकांना मृत्यूने गाठले. अनेक कामगारांची कुटुंबे उघड्यावर पडली. या कुटुंबांना दिलासा देण्यासाठी राहत योजना सुरू करण्यात आली. संबंधित कामगाराला जेवढे वेतन मिळत होते, त्याच्या ९० टक्के पगार प्रतिमाह कामगारांच्या कुटुंबीयांना दिले जाणार आहे. कामगारांच्या कुटुंबीयांनी दावा केल्यानंतर १५ दिवसांच्या आत संबंधित वारसाच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत.

कोट..

कोरोनाला बळी पडलेल्या विमीत कामगाराच्या पात्र कुटुंबीयांना या योजनेचा फायदा मिळेल. यासाठी संबंधित कामगाराच्या कुटुंबीयांनी तत्काळ अर्ज करावा.

-हेमंतकुमार पांडे, प्रभारी उपनिदेशक, पुणे विभाग