शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

भारताने चॅम्पियन ट्रॉफी जिंकल्यानंतर पाकिस्तान विरोधी घोषणाबाजी, मिरजेत जल्लोषावेळी दोन गट भिडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 19:28 IST

मिरज : रविवारी रात्री भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत विजेते पद मिळवल्याने विजयोत्सव साजरा करण्यासाठी मिरज मार्केट परिसरात मोठी गर्दी ...

मिरज : रविवारी रात्री भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत विजेते पद मिळवल्याने विजयोत्सव साजरा करण्यासाठी मिरज मार्केट परिसरात मोठी गर्दी झाली होती. यावेळी पाकिस्तान विरोधी घोषणाबाजीमुळे दोन गट आमने-सामने आले. वातावरण तणावपूर्ण झाल्याने पोलिसांनी लाठीमार करत जमावाला पिटाळले.भारताने चॅम्पियन ट्रॉफी जिंकल्यानंतर मिरजेतील लक्ष्मी मार्केट परिसरात तरुणांनी मोठा जल्लोष केला. हातात तिरंगा ध्वज घेऊन तरुण जल्लोषासाठी मोठ्या संख्येने एकत्रित जमले होते. यावेळी दुसरा गट तेथे आल्यानंतर काही तरुणांनी जोरदार घोषणाबाजी केली. पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या. यावेळी दुसऱ्या गटाने हुल्लडबाजीस सुरुवात केली. यावेळी दोन्ही गटाकडून घोषणा व प्रतिघोषणा सुरू झाल्या. पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणाना धार्मिक घोषणांनी प्रत्युत्तर देत हुल्लडबाजी सुरू झाल्याने यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले. दोन्ही गटाचा जमाव वाढत गेल्याने शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण रासकर यांच्यासह पोलिस फौजफाटा लक्ष्मी मार्केट परिसरात दाखल झाला. पोलिसांनी लाठीमार करत घोषणाबाजी करणाऱ्या दोन्ही गटांना जमावाला पांगवले. यानंतर शहरातील संवेदनशील ठिकाणी मध्यरात्रीपर्यंत पोलिसांची गस्त सुरू होती. या घटनेबाबत पोलिसात नोंद नसल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजChampions Trophyचॅम्पियन्स ट्रॉफी २०२५Indiaभारत