शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

पाऊस थांबला, अलमट्टीतून विसर्ग ५० टक्क्यांनी केला कमी; दीड लाख क्युसेकने सुरू होता पाण्याचा विसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 16:37 IST

धरण क्षेत्रातही पावसाने उसंत घेतली. पावसाचा जोर कमी झाल्याने कृष्णा आणि वारणा नद्यांचे पाणी पात्रात परतले.

सांगली : जिल्ह्यात मंगळवारी पाऊस थांबल्यामुळे अलमट्टी धरणातून दीड लाख क्युसेकने सुरू असलेला पाण्याचा विसर्ग ५० टक्क्यांनी कमी करून ७५ हजार क्युसेक केला आहे. धरण क्षेत्रातही पावसाने उसंत घेतली. पावसाचा जोर कमी झाल्याने कृष्णा आणि वारणा नद्यांचे पाणी पात्रात परतले. सांगलीच्या आयर्विन पुलाची पाणीपातळी मंगळवारी सायंकाळी १३ फूट झाली.चांदोली धरण क्षेत्रात चोवीस तासांत ९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणातून १८३५ क्युसेकने विद्युतगृहातून विसर्ग सुरू आहे. सध्या २५.९८ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कोयना धरण क्षेत्रात चोवीस तासांत १७ मिलिमीटर पाऊस झाला. सध्या धरणाचा पाणीसाठा ५९.६२ टीएमसी झाला आहे. २१०० क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. नवजा येथे ६७, तर महाबळेश्वरमध्ये ४२ मिलिमीटर पाऊस झाला.अलमट्टी धरणात एक लाख ३६ हजार क्युसेकने आवक होत असून, ७५ हजार क्युसेकने पाणी सोडले जात आहे. धरणाच्या पाणीसाठ्याची क्षमता १२३ टीएमसी असून, सध्या ८७.२२ टीएमसी पाणीसाठा आहे. पावसाने उघडीप दिल्याने नद्यांची पाणीपातळीही कमी होऊ लागली असून, वारणा नदीचे पाणी पात्रात परतले. सांगलीतील आयर्विन पुलाची पाणीपातळी मंगळवारी सायंकाळी १३ फूट झाली.

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊसDamधरणWaterपाणी