शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

"पुणे-बंगळुरू महामार्गासाठी चारपट भरपाई मिळणार, शेतकऱ्यांनी घाबरून शेती इतरांना विकू नये"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2022 13:17 IST

लोकांच्या शंका दूर करण्यासाठी तालुकानिहाय राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी येणार

सांगली : भारतमाला रस्ते योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यातून जाणाऱ्या पुणे-बंगळुरू ग्रीन फिल्ड राष्ट्रीय महामार्गासाठी जमीन अधिग्रहण करताना शेतकऱ्यांना रेडिरेकनरच्या चारपट मोबदला दिला जाणार आहे. महामार्गालगत अशी नोंद असणाऱ्या गटांना दुप्पट मोबदला मिळेल, अशी माहिती खासदार संजयकाका पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.ते म्हणाले की, महामार्गासाठी सध्या जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू आहे. ती पूर्णता पारदर्शकपणे होणार आहे. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. शेतकऱ्यांनी घाबरून कोणालाही जमिनी विकू नयेत. जिल्ह्यातून खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ आणि मिरज या चार तालुक्यांतून ७४ किलोमीटरचा महामार्ग जाणार आहे. एकूण ३८ गावांना याचा लाभ होणार आहे. लोकांच्या शंका दूर करण्यासाठी तालुकानिहाय राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी येणार आहेत. पुढील तीन ते साडेतीन वर्षांत हा रस्ता पूर्ण केला जाणार आहे. राष्ट्रीय महामार्गासाठी लाभ मिळणार नाही, अशा अफवा पसरवल्या जात आहेत. शेतीसाठी भूमिअधिग्रहण कायद्यानुसार मोबदला दिला जाणार आहे.ते म्हणाले, जिल्ह्यात जत ते चढचण, जत-अथणी रस्त्याचा प्रस्ताव रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाकडे दिला आहे. पाचवा मैल ते सांगली, कुमठे फाटा- कवलापूर-कुपवाडमार्गे सांगली शहर अशा नव्या रस्त्याचीही मागणी केली आहे.

विमानतळासाठी पुरेशी जागा नाहीजिल्ह्यात धावपट्टीसाठी पुरेशी जागा नसल्याने विमानसेवेचा प्रस्ताव प्रलंबित आहे. जागेची उपलब्धता झाल्यानंतर हा प्रश्न मार्गी लागेल, असे पाटील म्हणाले.

जिल्ह्यातील गुन्हेगारी चिंतेचा विषयजिल्ह्यात गेल्या काही दिवसांत गुन्हेगारी वाढली आहे. अवैध धंदे व नशेच्या पदार्थांचा काळाबाजार सुरू असल्याने यातून गुन्हेगारी फोफावली आहे. येत्या चार दिवसांत उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेसाठी उपाययोजना करण्याची मागणी करणार आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीसप्रमुखांसमवेतही बैठक घेऊ, असे खासदार पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगलीhighwayमहामार्गFarmerशेतकरी