शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

विद्यार्थ्यांसाठीचा स्वाध्याय उपक्रम स्थगित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:28 IST

तासगाव : ग्रामीण भागात इंटरनेटची सुविधा अनेक ठिकाणी उपलब्ध नाही. काही ठिकाणी नेटवर्क नसल्यामुळे विद्यार्थ्यांपर्यंत स्वाध्याय उपक्रम पोहोचू शकत ...

तासगाव : ग्रामीण भागात इंटरनेटची सुविधा अनेक ठिकाणी उपलब्ध नाही. काही ठिकाणी नेटवर्क नसल्यामुळे विद्यार्थ्यांपर्यंत स्वाध्याय उपक्रम पोहोचू शकत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेला स्वाध्याय उपक्रम शासनाने स्थगित करावा, अशी मागणी शिक्षक भारतीचे सरचिटणीस कृष्णा पोळ यांनी केली आहे.

ते म्हणाले की, पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना वर्गोन्नत करण्याचा निर्णय झाल्यापासून ऑनलाइन शिक्षणास विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कमी मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गतवर्षीपासून विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ऑनलाइन शिक्षणाचा मार्ग शिक्षकांनी स्वीकारला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये. विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात रहावेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यात खंड पडू नये म्हणून शिक्षकांनी व्हाॅट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून, ऑनलाइन तास, स्वाध्याय पुस्तिका यासह दूरचित्रवाणीवरील टिलीमिली, यू ट्यूबवरील शैक्षणिक व्हिडिओंच्या माध्यमातून विविध उपक्रमांतून शिक्षणाचे धडे गिरवले आहेत. पालकांकडे व्हाॅट्सॲप असणारे फोन नसल्यामुळे स्वाध्याय उपक्रमाची सक्ती करू नये. शासनाने सदरचा स्वाध्याय उपक्रम स्थगित करण्यात यावा, अशी मागणी शिक्षक भारतीची आहे.