नूतन बुध्दिबळ मंडळाच्या ५२ व्या सांगली बुध्दिबळ महोत्सवातील मीनाताई शिरगावकर फिडे मानांकन खुल्या महिला बुध्दिबळ स्पर्धेत तेलंगणाची फिडेमास्टर सहजश्री चालोटीने सात गुणांची आघाडी घेत अंतिम विजेतेपद पटकावले. सांगलीतील बापट बाल विद्यामंदिरमध्ये ही स्पर्ध ...
सांगली जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळ निवारणासाठी शासनाच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत असून, जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न होणार आहे. दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता, उपाययोजना करताना कोणतीही तांत्रिक अडचण येऊ नये, यासाठी आता गावपातळीवर पर् ...
मागील दोन वर्षांपासून जत, सांगोला, मंगळवेढा, बार्शी येथील डोण (काळी जमीन) परिसरात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने ज्वारीचे आगार समजल्या जाणाऱ्या या भागात ज्वारीचे उत्पादन अत्यंत कमी प्रमाणात झाले आहे. त्यामुळे दरात दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. ...
देशमुख यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी भाजपच्या वतीने सांगलीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या उमेदवारीची सोमवारी घोषणा करण्यात आली. ...
इस्लामपूरजवळचं हिरवंगार फार्महाऊस. उन्हाची काहिली होत असतानाही इथं सगळं गारीगार. हायवेपासून पार आत असलेल्या फार्महाऊसपर्यंत आलेल्या गुळगुळीत रस्त्यावरून झुळकन् नवीकोरी इनोव्हा क्रिस्टा येते. सदाभाऊ उतरून आस्ते कदम (हो! आंदोलनं बंद केल्यापासून तरातरा ...
इस्लामपूर आणि आष्टा पालिकेत आमदार जयंत पाटील यांच्या वर्चस्वाला गळती लागली आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या मतदानाचा टक्का घसरला आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्ते हाय प्रोफाईल राहणे पसंत करीत असल्याने सर्वसामान्य मतदार जयंतरावांपासून दुरावत च ...
खासदार संजयकाका पाटील यांचे होमग्राऊंड असतानाही सुरुवातीच्या टप्प्यात राष्ट्रवादीने विरोधाचे जोरदार वातावरण केले, मात्र पडळकरांचा दखलपात्र ठरलेला वंचित्र फॅक्टर, राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी घेतलेली संधिसाधू भूमिका यामुळे विशाल पाटील धक्कादायकपणे त ...
शिराळा येथील रिक्षाचालक व माजी सरपंच गजानन सोनटक्के यांनी रिक्षात विसरलेली नंदा रामदास कांबळे (रा. चाळशी पिशवी, ता शाहूवाडी) यांची पाच तोळे सोन्याचे दागिने, मोबाईल आदी जवळपास दोन लाख रुपयांचा ऐवज पर्स परत केली. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आ ...
देशभरात महाआघाडीचे उमेदवार जेथे विजयी झाले, तेथील मतदान यंत्रे चांगली आणि जेथे पराभूत झाले तेथे गोलमाल, हा आरोप चुकीचा आहे. विरोधक आपले अपयश लपविण्यासाठी असा आरोप करत आहेत. जेथे पराभव झाला, त्या ठिकाणच्या यंत्रांमध्ये गोलमाल केला जात असल्याचा जावईशोध ...
खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात मागील तीन विधानसभा निवडणुकीत ७३ हजार ते ८० हजार मते मिळविणारा उमेदवार आमदार झाला आहे. या लोकसभा निवडणुकीत सगळे प्रस्थापित नेते भाजप आणि ‘स्वाभिमानी’च्या मागे ठामपणे उभे असताना ...