माजी मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबाबत यापूर्वीही शंका उपस्थित केली होती. त्यांच्या अत्यसंस्कारावेळी कुणाला जवळ येऊ दिले नव्हते, त्यामुळेच संशय अधिकच बळावत आहे. या प्रकरणाची कसून चौकशी झाली पाहिजे, मात्र ...
राज्यभरात शिक्षकांच्या जागा रिक्त असताना, शासनाकडून भरतीविषयी केवळ आश्वासन देण्याचे काम होत आहे. लोकसभा निवडणुकीची केव्हाही आचारसंहिता लागू शकते. त्याअगोदर भरती पूर्ण होणे अपेक्षित आहे. शासनाने डी.एड्., ...
मत्स्यव्यवसाय विभागाच्या पदासाठी मरीन बायॉलॉजी ही पात्रता वगळल्याने पश्चिम महाराष्ट्रातील हजारो तरुणांवर अन्याय झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यानुसार मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाºयांशी संपर्क करुन तातडीने भरतीची ...
मत्स्यव्यवसाय विभागाच्या पदासाठी मरीन बायॉलॉजी पात्रता वगळल्याने पश्चिम महाराष्ट्रातील हजारो तरुणांवर अन्याय झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यानुसार मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करुन तातडीने भरतीची प्रक्रिया बंद करुन नव्याने मरीन बाय ...
सांगली : जिल्ह्यातील शेकडो गावांतून दररोज पत्रात मिसळणारे कोट्यवधी लिटर सांडपाणी, जलपर्णी, शेवाळाचा थर, तसेच निर्माल्याच्या माध्यमातून निर्माण झालेला ... ...