शहरं
Join us  
Trending Stories
1
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
2
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
5
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
6
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
7
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
8
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
9
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
10
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
11
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
12
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
13
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
14
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

कृष्णा, पंचगंगा नदीवर एवढे पूल कशासाठी हवेत? - मेधा पाटकर 

By अविनाश कोळी | Published: July 10, 2023 5:32 PM

ग्रीनफिल्डच्या नावावर निसर्गाच्या विपरित कामे

सांगली : कृष्णा व पंचगंगा नदीवर २०२१ पर्यंत २२ पूल अस्तित्वात आले. आता नव्याने आणखी पूल उभारले जात आहेत. दोन्ही नद्यांना सतत महापूर येत असताना इतके पूल उभारून जलप्रवाहात अडथळे निर्माण केले जात आहेत. मानव आणि निसर्गाला जोडणारे नव्हे तर त्यांना तोडणारे हे पूल आहेत, असे स्पष्ट मत नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.त्या म्हणाल्या की, कृष्णा व पंचगंगा नदीच्या महापुराचा अभ्यास आम्ही केला होता. केवळ एक अशासकीय संस्था म्हणून आमचा अहवाल तत्कालीन सरकारमधील अधिकाऱ्यांनी स्वीकारला नाही. त्यामुळे आजही महापूर नियंत्रणासाठी संस्थांव्यक्तिरिक्त शासकीय पातळीवर कोणतेही काम होताना दिसत नाही. याउलट आपत्ती वाढविण्यास कारणीभूत असणारे निर्णय घेतले जात आहेत. नदीतील वाळू उपसा, नद्यांवर पूल उभारणी, ओढे, नाले यांच्यात भराव टाकून केले जाणारे रस्ते, नद्यांचे खोलीकरण या सर्व गोष्टी निसर्गचक्र बिघडविण्यास कारणीभूत ठरत आहेत.नदीकाठची निळी व लाल पूररेषा आम्ही नेहमी ऐकत होताे. कोल्हापुरात हिरवी रेषा शोधून काढली गेली. ही दिशाभूल आहे. हरित (ग्रीनफिल्ड) महामार्ग, हरित विमानतळ, हरित प्रकल्प अशा नावाने दिशाभूल करून निसर्गाच्या विपरित कामे केली जात आहेत. अशा विकासकामांच्या माध्यमातून जलस्रोत व नैसर्गिक संपदा नष्ट केली जात आहे.

टॅग्स :Sangliसांगलीenvironmentपर्यावरणriverनदीMedha Patkarमेधा पाटकर