शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

कर्नाटकातील हिप्परगीचे दरवाजे बंद ठेवल्यास राजापूर, तेरवाड बंधारे पाण्याखाली; कृष्णेचा फुगवटा वाढण्याचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 13:44 IST

महापूर नियंत्रण समितीची भूमिका

सांगली : कर्नाटकातील हिप्परगी धरणाचे दरवाजे बंद ठेवल्याने राजापूर, तेरवाड बंधारे पाण्याखाली गेल्याचा दावा कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीने केला आहे. कृष्णा नदीतील पाण्याचा फुगवटा रोखण्यासाठी हिप्परगीचे दरवाजे ३१ ऑगस्टपर्यंत उघडेच ठेवण्याची मागणी केली आहे.यासंदर्भात कोल्हापूरचे जिल्हाधिकारी, पाटबंधारे विभाग व कर्नाटक सरकारला पत्र दिले आहे. पत्रात म्हटले आहे की, सांगली, कोल्हापूरचा संभाव्य महापूर रोखण्यासाठी पावसाळ्यात कृष्णा नदी अखंड प्रवाहित राहणे आवश्यक आहे. कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात ७ जूनरोजी महापूर नियंत्रण समितीची बैठक झाली होती. त्यावेळी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्यावेळी हिप्परगी धरणारे दरवाजे ३१ ऑगस्टपर्यंत खुले ठेवून संपूर्ण विसर्ग पुढे सोडण्याचा निर्णय झाला होता. त्यासंदर्भात पाटबंधारे विभाग पुढील आवश्यक कार्यवाही करेल असेही ठरले होते. मात्र आजमितीस धरणाचे २२ पैकी १६ दरवाजे बंद आहेत. धरणात २१००० क्युसेक क्षमतेने पाणी जमा होत आहे. उघडलेल्या सहा दरवाजांतून १२००० क्युसेक विसर्ग होत आहे. धरणाची सध्याची पाणीपातळी ५२२.६० मीटर आहे. धरणातील पाण्याच्या फुगवट्यामुळे राजापूर व तेरवाड बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे कोल्हापुरातील राजाराम बंधाराही पाण्याखाली जाऊन वाहतूक थांबली आहे. पाटबंधारे खात्याच्या अकार्यक्षम कारभारामुळे ३० जूनरोजीच ही स्थिती उद्भवली आहे.

अलमट्टी ५१७ खालीच ठेवाहवामान खात्याने यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस वर्तविला आहे. त्यामुळे संभाव्य संकट टाळण्यासाठी हिप्परगी धरणाचे दरवाजे खुले करण्यासाठी कार्यवाही करावी. त्यामुळे पाण्याचा विसर्ग पूर्ण क्षमतेने होऊ शकेल. अलमट्टीची पाणीपातळी ३१ ऑगस्टपर्यंत ५१७ मीटरपेक्षा कमी राहील याची दक्षता घ्यावी.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरKarnatakकर्नाटकfloodपूरDamधरण