शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

मिरजमधील नऊ गावांना दुष्काळाचा जबर फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 3:36 PM

म्हैसाळ योजनेचे पाणी सोडण्यातील अधिकाºयांंच्या ढिसाळ कारभारामुळे मिरज तालुक्यातील दुष्काळसदृश भोसे, सोनी, पाटगाव, सिध्देवाडी, कळंबी, मानमोडी, कांचनपूर, रसूलवाडी, सांबरवाडी या गावांना पाणी टंचाईचा मोठा फटका बसला आहे.  म्हैसाळ योजनेतून पाणी सोडण्याचा फार्स झाल्याने सांबरवाडीतील शंभर

मिरज : म्हैसाळ योजनेचे पाणी सोडण्यातील अधिकाºयांंच्या ढिसाळ कारभारामुळे मिरज तालुक्यातील दुष्काळसदृश भोसे, सोनी, पाटगाव, सिध्देवाडी, कळंबी, मानमोडी, कांचनपूर, रसूलवाडी, सांबरवाडी या गावांना पाणी टंचाईचा मोठा फटका बसला आहे. म्हैसाळ योजनेतून पाणी सोडण्याचा फार्स झाल्याने सांबरवाडीतील शंभर एकरावरील  ऊस करपून शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाºयाचा प्रश्न गंभीर बनल्याने मिरज पंचायत समितीचे उपसभापती विक्रम पाटील यांनी पाणीबाणीच्या संकटात सापडलेल्या दुष्काळी गावांचा नुकताच पाहणी दौरा केला. शासनाच्या दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांवर ग्रामस्थांनी यावेळी नाराजी व्यक्त केली.

मिरज तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांच्या उपाययोजनेत ढिलाई झाल्याने त्याचा फटका दुष्काळी गावांना बसला. शासनाने दुष्काळी गावातील पाणी टंचाई निवारणासाठी म्हैसाळ योजनेतून तलाव, बंधारे भरून घेण्याचे आदेश दिले असताना, हे आदेश कागदावरच राहिले          आहेत. प्रत्यक्षात नियम, अटींचा निकष लावत तलाव व बंधाºयात पाणी सोडले नाही. पर्यायाने कूपनलिका, विहिरींचे पाणी स्रोत वाढले नाहीत. याचा फटका भोसे, सोनी, पाटगाव  सिध्देवाडी, कळंबी, कांचनपूर, रसूलवाडी, मानमोडी, सांबरवाडी या गावांना बसला आहे. सध्या या गावात पिण्याच्या पाण्याअभावी जनावरांच्या चाºयाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पाणी टंचाईने ग्रामस्थ त्रस्त आहेत. पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लगत आहे. जनावरांचे हाल होत असून त्यांना चाºयाअभावी बजारात विकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.

 

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी