शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

Sangli: कृष्णा, भीमा खोऱ्यातील ५२ पर्जन्यमापक यंत्रे बंद, निविदेचा घोळ; आपत्ती व्यवस्थापन करणार कसे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 12:45 IST

दोन प्रस्ताव मंत्रालयात मंजुरीच्या प्रतीक्षेत

विकास शहा शिराळा : एकीकडे आपत्ती व्यवस्थापनाची तयारी सुरु असताना कृष्णा व भीमा नदी खोऱ्यातील पर्जन्यमापक यंत्रणा ११ जून पासून कोलमडली आहे. ५२ यंत्र बंद असल्यामुळे पडणारा पाऊस, धरणातील पाणीसाठा, नदीची पाणीपातळी याची माहितीच उपलब्ध होणार नाही. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कसे करणार?, असा प्रश्न पडला आहे.यंत्रणा चालविण्याचा पाच वर्षाचा करार दि.११ जूनला संपल्याने तसेच मंत्रालयातून नवीन करारास अद्याप मंजुरी मिळालेली नाही त्यामुळे ही यंत्रणा असून कुचकामी ठरली आहे.आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी  पडणाऱ्या पावसाची नोंद व धरणातील पाणीसाठा याच्या गणितावर पाणी सोडण्याची यंत्रणा कार्यरत असते. पूर्वी शासकीय पातळीवर कर्मचारी वर्गामार्फत नोंदी घेतल्या जात होत्या, मात्र त्यास मर्यादा येत होत्या.आता स्वयंचलित ही यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. साटेलाईटद्वारा सकाळी ८ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ८ अशी चोवीस तासातील माहिती संकलित केली जाते.ही यंत्रणा चालविण्यासाठी ऑपरेटर, अधिकारी आदींसाठी कंपनी बरोबर पाच वर्षांचा करार केला जातो. हा करार ११ जून रोजी संपला आहे. नवीन कराराचा प्रस्ताव मंत्रालयात मंजुरीच्या प्रतीक्षेत पडला आहे. याबाबत संबंधित कार्यालयास कोणतेही गांभीर्य नाही. सध्या पावसाचे प्रमाण जास्त असूनही यंत्रणा पावसाळ्यापूर्वी सुरू होणे आवश्यक होते.

२३ ठिकाणी यंत्रणा बंदकृष्णा नदी खोऱ्यात ५९ व भीमा नदी खोऱ्यात ७५ स्वयंचलित पर्जन्यमापन यंत्रणा बसविण्यात आली आहे. कृष्णा खोऱ्यातील आजअखेर यातील २३ यंत्रणा बंद पडल्या आहेत.

पाथरपुंज महत्त्वाचे ठिकाणचांदोली धरण पाणलोट क्षेत्रातील पाथरपुंज हे केंद्र पावसाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे कारण येथे चेरापुंजी पेक्षाही जास्त पाऊस पडला होता. तसेच  १जून २०२४ ते ३१ मे २०२५ यादरम्यान चेरापुंजीपेक्षा फक्त ६५० मिलिमीटर पाऊस कमी होता.

स्वयंचलित पर्जन्यमापन यंत्रणा चालविण्याबाबत असणारा पाच वर्षांचा करार दि.११ जून रोजी संपला आहे.जुन्या टेंडर करार मुदतवाढीचा तसेच नवीन टेंडर मंजुरीसाठी असे दोन प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच ही यंत्रणा सुरू होईल. - मयुरा जोशी, कार्यकारी अभियंता जल विज्ञान विभाग, सांगली.