शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

५० ग्रामपंचायतींसाठी १९ डिसेंबरला मतदान

By admin | Updated: November 21, 2015 23:58 IST

राज्य निवडणूक आयुक्त सहारीया यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला

रत्नागिरी : राज्यातील विविध २७ जिल्ह्यातील १७३ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १९ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ५० ग्रामपंचायतींचा समावेश आहे. राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारीया यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. दि. १९ रोजी मतदान झाल्यानंतर दि. २१ रोजी मतमोजणी होणार आहे. संबंधित सर्व ग्रामपंचायतींची मुदत जानेवारी ते एप्रिल २०१६ अखेर संपत आहे. ग्रामपंचायती क्षेत्रात शनिवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून आचारसंहिता लागू होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येणार आहे. ठाणे ३, रायगड ५, रत्नागिरी ५०, सिंधुदुर्ग २ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. निवडणूक नोेटीस दि. २७ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. नामनिर्देशनपत्रे देणे व स्वीकारण्याची तारीख ३० नोव्हेंबर ते ४ डिसेंबर असणार आहे. नामनिर्देशनाची छाननी ५ रोजी तर मागे घेणे व निवडणूक चिन्हांचे वाटप ८ रोजी होणार आहे. (प्रतिनिधी) निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायती राजापूर तालुका- मोगरे, वडदहसोळ, राजवाडी, आंगले, देवाचे गोठणे, भालावली, केळवली, मूर, सागवे. मंडणगड तालुका- घराडी, निगडी. दापोली तालुका- इनामपांगरी, नवसे, गावतळे, फणसू. खेड तालुका- सुसेरी, नांदगाव, तळघर, वडगाव बु., देवघर, आस्तान, असगणी. चिपळूण तालुका- पोफळी. गुहागर तालुका- अंजनवेल, वेलदूर, वेळंब, चिंद्रवळे. संगमेश्वर तालुका- असुर्डे, कोंड असुर्डे, आंबेडबुद्रुक. रत्नागिरी तालुका- फणसोप, शिरगाव, पोमेंडीबुद्रुक. लांजा- वेरवली बुद्रुक, कोचरी, कोर्ले, गोविळ, ताम्हाणे, कोल्हे, रिंगणे, शिरवली, व्हेळ, हर्चे, देवधे, कोंड्ये, झापडे, प्रभानवल्ली, उपळे.