शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

मुंबई-गोवा महामार्गावरील बावनदी येथे ट्रक उलटून दोघे जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 16:21 IST

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील बावनदी पुलाच्या अलीकडे उतारात वळणावर ट्रकवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात चालक आणि क्लिनर जागीच ठार ...

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील बावनदी पुलाच्या अलीकडे उतारात वळणावर ट्रकवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात चालक आणि क्लिनर जागीच ठार झाले. हा अपघात शुक्रवारी सकाळी झाला.चालक मोहम्मद अत्तार समशेर अली शहा (२२, रा. नागनाथपूर, पकरपूर, सुलतानपूर, उत्तरप्रदेश) आणि क्लिनर गुलाम मोहम्मद रज्जाक अली शहा (२१, रा. इब्रदीमपूर, प्रतापगढ, उत्तरप्रदेश) अशी दोघांची नावे आहेत. शुक्रवारी सकाळी चालक मोहम्मद अली शहा हा ट्रक (एमएच. ०४, एचडी. ८२९२) मधून लोखंडी सळ्या भरून गोवा ते मुंबईच्या दिशेने जात होता. सकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास ट्रक बावनदी पुलाच्या अलीकडील उतारातील वळणात आला असता चालकाचा ट्रकवरील ताबा सुटून ट्रक उलटला.हा अपघात इतका भीषण होता की, ट्रकच्या केबिनचा चेंदामेंदा झाला. दरम्यान, अपघाताची माहिती तेथील पोलिस पाटील संजना पवार (४१, रा. निवळी, कोकजे वठार, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिसांना दिली. अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघाताचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविले. या अपघाताची नोंद ग्रामीण पोलिस स्थानकात करण्यात आली असून, अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सुनील चव्हाण करत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघातhighwayमहामार्गDeathमृत्यू