शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या सामंजस्य कराराची शिवसैनिकांनी पुतळा जाळून केली होळी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2018 2:50 PM

नाणारच्या रिफायनरी प्रकल्पाबाबत सौदी देशाशी झालेल्या सामंजस्य कराराची आमसभेच्या ठिकाणी आमदार राजन साळवींच्या नेतृत्वाखाली  संतप्त शिवसैनिकांनी आज पुतळा जाळून होळी केली.

राजापूर - नाणारच्या रिफायनरी प्रकल्पाबाबत सौदी देशाशी झालेल्या सामंजस्य कराराची आमसभेच्या ठिकाणी आमदार राजन साळवींच्या नेतृत्वाखाली  संतप्त शिवसैनिकांनी आज पुतळा जाळून होळी केली. शिवसेनेने  रिफायनरी प्रकल्पाला पूर्वीपासून कडाडून विरोध केला आहे. यापुढे देखील तो कायम राहील शासनाला हा प्रकल्प रद्द करायला भाग पाड, असे आमदार साळवी यांनी यावेळी ठणकावून सांगितले.

राजापूर पंचायत समितीची आमसभा येथील श्रीमंगल कार्यालयात गुरुवारी सकाळी ११ वाजता सुरु झाली. त्यावेळी आमदार राजन साळवी व त्यांच्या सहकार्यांचे सभास्थानी आगमन झाल्यावर सभागृहाबाहेर संतप्त शिवसैनिकांनी आमदार साळवींच्या उपस्थितत नाणार प्रकल्पावरुन सौदी सरकारशी बुधवारी झालेल्या सामंजस्य कराराची जाहीर होळी करण्यात आली. त्यावेळी आमदार साळवी यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. आमचा प्रकल्पाला कडाडून विरोध राहिला आहे व यापुढेही तो कायम राहणार आहे. 

या प्रकल्पाच्या कामांसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांसह रत्नागिरी रिफायनरी अ‍ॅण्ड पेट्रोकेमिकल कंपनीचे अधिकारी जर इकडे फिरकले तर त्यांना आम्ही पिटाळून लावल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आमदार राजन साळवी यांनी दिला. अखेरच्या क्षणापर्यंत आम्ही लढा देऊ व हा विनाशकारी प्रकल्प शासनाला रद्द करायला भाग पाडू, अशा शब्दात त्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. यावेळी अवजड वाहतूक सेनेचे संघटक दिनेश जैतापकर, शहर प्रमुख संजय पवार, उमेश पराडकर, प्रकाश गुरव, अभिजीत तेली, सभापती सुभाष गुरव उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMaharashtraमहाराष्ट्र