शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

शशिकांत वारिशे मृत्यू; पत्रकार कायद्यान्वयेही कारवाई करणार, मंत्री उदय सामंतांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 13:56 IST

प्रकार जाणीवपूर्वक करण्यात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर यात लागलीच खुनाचा गुन्हा दाखल

रत्नागिरी : राजापूर येथे दुचाकीला धडक देऊन ठार मारल्याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल असलेल्या पंढरीनाथ आंबेरकर याच्यावर पत्रकार कायद्यान्वयेही कारवाई करण्यात येणार आहे. या गंभीर घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.जिल्हा दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री उदय सामंत यांनी गुरूवारी (९ फेब्रुवारी) जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी माहिती दिली. ते पुढे म्हणाले की, या घटनेला जबाबदार असणाऱ्या गुन्हेगारांना पाठीशी घातले जाणार नाही. पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी सरकार असून, त्यांच्यासाठी जे करणे शक्य आहे ते सर्व केले जाईल, असेही मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.हा प्रकार समजल्यानंतर आपण तत्काळ याची माहिती घेतली व पोलिसांनी गुन्हेगारावर कठोर कारवाई करण्याची सूचना केली. या प्रकरणाची आपण सातत्याने माहिती घेत आहोत. रिफायनरीला पाठिंबा किंवा विरोध हा लोकशाही मार्गाने मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार असून तो मांडू शकतो.परंतु, ही घटना अत्यंत वाईट आहे. घटना घडल्यानंतर पोलिसांनी संबंधित गुन्हेगारावर तत्काळ गुन्हा दाखल करून कारवाई केली. मिळालेल्या प्राथमिक पुराव्यांमध्ये हा प्रकार जाणीवपूर्वक करण्यात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर यात लागलीच खुनाचा गुन्हा दाखल करताना ३०२ कलम लावण्यात आले आहे, अशी माहिती मंत्री सामंत यांनी दिलीसंशयित पोलिस कोठडीतून जिल्हा रुग्णालयातपोलिस कोठडीमध्ये असलेला संशयित पंढरीनाथ आंबेरकर याच्या छातीत दुखू लागल्याने आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याने त्याला बुधवारी दुपारनंतर जिल्हा रुग्णालयात पोलिसांच्या बंदोबस्तात उपचारासाठी ठेवण्यात आले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघातUday Samantउदय सामंत