शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

रत्नागिरी : गाड्या दोन तास उशिराने सुटल्याने प्रवासी नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 3:49 PM

पाच दिवसांचे गौरी गणपती विसर्जन झाल्यानंतर गावी आलेल्या मुंबई, पुणे महानगरातील चाकरमान्यांनी परतीची वाट धरली आहे. त्यामुळे राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या बसेसना प्रचंड गर्दी झाल्याचे चित्र मंडणगडात दिसत असले तरी मुबलक गाड्या व चालक - वाहक असले तरी गाड्या दोन तास उशिराने सुटल्याने प्रवासी नाराज झाले होते.

ठळक मुद्देगाड्या दोन तास उशिराने सुटल्याने प्रवासी नाराज प्रवाशांसाठी जादा गाड्या

मंडणगड : पाच दिवसांचे गौरी गणपती विसर्जन झाल्यानंतर गावी आलेल्या मुंबई, पुणे महानगरातील चाकरमान्यांनी परतीची वाट धरली आहे. त्यामुळे राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या बसेसना प्रचंड गर्दी झाल्याचे चित्र मंडणगडात दिसत असले तरी मुबलक गाड्या व चालक - वाहक असले तरी गाड्या दोन तास उशिराने सुटल्याने प्रवासी नाराज झाले होते.मंडणगड बसस्थानक परिसर गाड्या व प्रवाशांच्या गर्दीने फुलला आहे. जादा वाहतुकीसाठी विशेष नियंत्रण कक्ष उभारण्यात आला असून, प्रवाशांना माईकद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. परतीच्या या प्रवासासाठी आगार व्यवस्थापनाने मुंबई, पुणे, बोरिवली, ठाणे, नालासोपारा, दहीसर या मार्गावर जादा गाड्या सोडल्या.

आयत्यावेळी प्रवाशांचे भारमान वाढल्यास त्वरित गाडी सोडण्याचे नियोजन ठेवण्यात आले आहे. बसस्थानकातील वाढती गर्दी लक्षात घेऊन खासगी वाहतूक व्यावसायिकांनी बसस्थानकाच्या आवारात वाहने उभी करू नये व त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.केळशी, वेळास, आंबडवे या परिसरातून जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. नियमित गाड्यांचे आरक्षण फुल्ल होत असल्याने प्रवाशांसाठी जादा गाड्या सोडण्याच्या नियोजनाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळRatnagiriरत्नागिरी