खरे तर, अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त जयपूर येथे एक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमावेळी हा प्रसंग घडला. आता या संपूर्ण प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. ...
Rajasthan News: एका पाण्याच्या टाकीवर चक्क बैल चढल्याने एकच गोंधळ उडाला. हा प्रकार पाहण्यासाठी पाण्याच्या टाकीजवळ बघ्यांची भरपूर गर्दी जमली. अखेरीस सहा तासांनंतर या बैलाला खाली उतरवण्यात यश आले. ...
भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून १५ ऑगस्ट १९४७ साली अधिकृतपणे स्वातंत्र्य मिळाले. परंतु देशातील अनेक हिस्से असे होते, ज्यांना स्वतंत्र राहायचे होते अथवा पाकिस्तानात जायचे होते ...
Sheikh Hasina News: शेख हसिना यांनी स्वत: सरकारी सुरक्षा यंत्रणा, आपला पक्ष आणि त्याच्याशी संबंधित यंत्रणांना थेट आदेश दिले. त्यामुळे या आंदोलनादरम्यान, मोठ्या प्रमाणावर लोकांचा मृत्यू झाला, असा दावा एका तपास अहवालामधून करण्यात आला आहे. ...