खेड तालुक्यातील पिरलोटे येथे गोवंश हत्याप्रकरणी झालेली धुमश्चक्री ही कोकणाला लाजिरवाणी बाब आहे. ग्रामस्थांनी वारंवार पोलीस प्रशासनाकडे तक्रार करूनही पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली नाही. नि:शस्त्र आंदोलनकत्यार्ना पोलिसांनी दंडेलशाहीचा वापर करत लाठीचा ...
रत्नागिरीतील बारा वाड्यांचे ग्रामदैवत असलेल्या भैरी देवस्थानच्या विश्वस्त समितीने आता मंदिरात शपथा घेण्याला मनाई केली आहे. तसा फलकच मंदिरात लावण्यात आला आहे. राजकीय वर्तुळात अनेकदा भैरीबुवाला वेठीस धरले जात असल्याने आता हा निर्णय घेण्यात आला आहे. ...
महाराष्ट्रात यापुढे रासायनिक खतांवर बंदी घालण्यात येणार असून प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयानंतर घेतलेला हा फार मोठा क्रांतिकारी निर्णय असेल, असे सूतोवाच राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी व्यक्त केले. ...
आठवडाभरापूर्वीच खराब हवामानाचा फटका बसलेली सागरी मासेमारी सुरू होते न होते तोच पुन्हा एकदा सागरी वारे सुसाट वाहू लागले आहेत. त्यामुळे जीव धोक्यात घालून मासेमारी करण्यापेक्षा बंदरातच नौका नांगरून ठेवणे अनेक मच्छीमारांनी पसंत केले आहे. ...
राजापूर तालुक्यातील अंगणवाड्यांनी गॅस सिलेंडर्सचा वापर करावा यासाठी यापुढे त्यांना रॉकेलचा पुरवठा केला जावू नये, अशा तोंडी सूचना जिल्हा पुरवठा विभागाकडून येथील पुरवठा शाखेला दिल्यामुळे बहुतांशी अंगणवाड्यातील पोषण आहार कसा शिजवायचा असा यक्षप्रश्न निर् ...
माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या विभागीय कार्यालयातर्फे आयटीआय संस्थांना आता इंडेक्स क्रमांक देण्यात येणार आहेत. त्यानुसार येत्या जुलैपासून आयटीआयच्या विद्यार्थ्यांना दहावी, बारावीची परीक्षा देणे शक्य होणार आहे. त्यामुळे आयटीआय करणाऱ्या विद्यार्थ्य ...
पालकमंत्री रवींद्र वायकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी उपोषणस्थळी भेट न घेतल्याने संतप्त मच्छीमार आणि मिऱ्यावासीयांनी थेट येथील शासकीय विश्रामगृहावर धडक देत संबंधित लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचा निषेध करीत त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. ...
दापोली शहरात असलेल्या कोकण म्हाडाच्या जागेवर लवकरच सामान्यांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कोकण म्हाडाचे अध्यक्ष तथा आमदार उदय सामंत यांनी दापोलीतील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. त ...