गेल्या दोन महिन्यात अनेकदा वादळी वा-यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्याला चांगलाच तडाखा दिला आहे. या पावसामुळे आतापर्यंत २८ जणांचा मृत्यू झाला तर ८७ जनावरांचे बळी गेले. ...
मध्य रेल्वेच्या आपटा - जिते रेलमार्गावर दरड कोसळल्याने व अनेक ठिकाणी रेलमार्गावर पाणी आल्याने सोमवारी दुसऱ्या दिवशीही कोकण रेल्वेच्या सेवेवर परिणाम झाला. कोकण रेल्वेने मडगाव - मुंबई मार्गावरच्या आजच्या ८ गाड्या रद्द केल्या आहेत. तर केरळहून निझामुद्दी ...
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने अशरक्ष: झोडपून काढले आहे. राजापूर तालुक्यातील अर्जुना आणि कोदवली नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पुराचे पाणी शहरात शिरले आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेत सन २०१२ नंतर ८ फुटापर्यंत पाण ...
श्रावण महिना सुरू झाल्यानंतर पावसाचे प्रमाण कमी होण्याऐवजी आषाढासारखाच पाऊस पडत आहे. शुक्रवारपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसाने जिल्ह्याला चांगलाच दणका दिला असून, सर्वाधिक पाऊस उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात पडला आहे. या पावसामुळे मुंबई - गोवा ...
खेड : तालुक्यातील पिंपळवाडी (डुबी) धरणाच्या सांडव्याच्या संरक्षण भिंतीचा भाग कोसळला आहे. या धरणाच्या सांडव्याच्या तळातून मोठ्याप्रमाणावर गळती लागल्याने ... ...