लाईव्ह न्यूज :

Ratnagiri (Marathi News)

ओला दुष्काळ जाहीर होण्याची प्रतीक्षा, अवकाळीने शेतकरी कोलमडला - Marathi News | Waiting for wet drought to be announced | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :ओला दुष्काळ जाहीर होण्याची प्रतीक्षा, अवकाळीने शेतकरी कोलमडला

आॅक्टोबर महिन्यात कोसळलेल्या संततधार पावसाने जिल्ह्यातील भातशेतीचे होत्याचे नव्हते केले आहे. ज्यावर येथील शेतकऱ्यांची उपजिवीका आहे. त्या भातशेतीची माती झाली आहे. ...

भातशेतीसोबत नागली पिकेही गेली - Marathi News | Nagali crops went along with paddy fields | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :भातशेतीसोबत नागली पिकेही गेली

क्यार वादळामुळे ऐन दिवाळीत आलेल्या मुसळधार पावसाने भातशेतीसह नागली पिकेही आडवी झाली आहेत. ...

अस्मानी संकटाचा दुसरा फटकाही मजबूत, आधी अतिवृष्टीने हिरावून नेले - Marathi News | The second crisis of the sky crisis is even stronger | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :अस्मानी संकटाचा दुसरा फटकाही मजबूत, आधी अतिवृष्टीने हिरावून नेले

वर्षभर काबाडकष्ट केल्यानंतर हाता-तोंडाशी आलेला पिकाचा घास निसर्गाच्या अवकृपेमुळे हिरावला गेल्याने संगमेश्वर तालुक्यातील शेतकरी हतबल झाला आहे. आधीच अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेले भातपीक परतीच्या पावसाने मातीमोल केले. त्यात तालुक्यातील ३० टक्क्यांहून अध ...

चौपदीकरणाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांची पालकमंत्र्यांकडून कानउघडणी - Marathi News | Guardian Ministries Hire Contractor Contractors | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चौपदीकरणाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांची पालकमंत्र्यांकडून कानउघडणी

मुंबई - गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे या मार्गाचा वापर करणाऱ्या रहिवाशांना तसेच वाहनचालकांना होणाऱ्या त्रासवर तीव्र नाराजी व्यक्त केली. रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांची चांगलीच कान उघाड ...

हातातोंडाशी आलेले पन्नास टक्के पीक वाया - Marathi News | Fifty percent of the crop that comes in handcuffs is wasted | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :हातातोंडाशी आलेले पन्नास टक्के पीक वाया

अनिल कासारे। लोकमत न्यूज नेटवर्क लांजा : क्यार वादळामुळे ऐन भातकापणीच्या हंगामात पडलेल्या पावसाने तालुक्यातील जवळजवळ पन्नास टक्के भातशेतीचे ... ...

सरकारबाबत नंतर बोलू, आधी शेतकऱ्यांचा प्रश्न महत्त्वाचा - आदित्य ठाकरे  - Marathi News | Talk about government later, first farmers question is important - Aditya Thackeray | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :सरकारबाबत नंतर बोलू, आधी शेतकऱ्यांचा प्रश्न महत्त्वाचा - आदित्य ठाकरे 

सरकार स्थापनेचा विषय सुरूच राहील. त्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बोलतीलच. ...

हर्णै बंदरावर लागला धोक्याचा लाल बावटा, माहा चक्रीवादळाचा इशारा - Marathi News | Harnai harbor red alarm, hurricane warning | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :हर्णै बंदरावर लागला धोक्याचा लाल बावटा, माहा चक्रीवादळाचा इशारा

कोकण किनारपट्टीवर माहा चक्रीवादळाचे सावट घोंगावू लागले आहे. ह्यक्यारह्ण वादळामुळे संकटात सापडलेल्या मच्छिमारांनी आता माहा चक्रीवादळाचे धास्ती घेतली आहे. माहा चक्रीवादळामुळे दापोली तालुक्यातील हर्णै बंदरावर धोक्याचा इशारा देणारा लाल बावटा लावण्यात आला ...

अखेर मुख्य कार्यकारी अधिकारी यांची मुंबईत बदली - Marathi News | Finally, the CEO was transferred to Mumbai | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :अखेर मुख्य कार्यकारी अधिकारी यांची मुंबईत बदली

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांच्या बदलीचे आदेश शुक्रवारी परिषद भवनात धडकले. ... ...

कंटेनरमधील जगण्याने तिवरेवासीय हैराण - Marathi News | Tibetan harassment by living in a container | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कंटेनरमधील जगण्याने तिवरेवासीय हैराण

तिवरे धरणफुटीच्या दुर्घटनेनंतर तेथील दहा कुटुंबियांनी कंटेनरमध्ये संसार थाटले आहेत; मात्र आता आॅक्टोबर हिटमुळे कंटनेरमधील जीवन या कुटुंबियांना नकोसे झाले आहे. वाढत्या उष्म्याबरोबरच पाणी व विजेचा तुटवडा असे प्रश्न या कुटुंबियांपुढे निर्माण झाले असून, ...